आतापर्यंत १०३६ गावांनी नक्षल्यांना गावबंदी करण्याचा ठराव घेतला. त्यात यावर्षी आॅगस्ट २०१७ पासून आतापर्यंत १४० गावांना नक्षल गावबंदी करून विकास कामांना सहकार्य करण्याचे ठरविले. ...
तालुक्याच्या नवरगाव येथील धानपिकावर तुडतुडा व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धानपीक करपले आहे. शिवाय परतीच्या पावसाने या भागात जोरदार हजेरी लावल्यामुळे हलक्या व मध्यम प्रतीच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
क्रिमिलेअरच्या तत्त्वातून कुणबी जातीला वगळण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय कुणबी समाज संघटना व युवा कुणबी महासंघ तालुका देसाईगंजच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस .... ...