१ नोव्हेंबर २००५ नंतर रूजू झालेल्या सर्व कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करावी, त्याचबरोबर प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, .... ...
राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली तरी त्याची योग्य अंमलबजावणी केली नाही. कर्जमाफीचा लाभ देताना चावडी वाचनासारख्या प्रकारातून शेतक-यांच्या अब्रुचा पंचनामा गावासमोर करण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कित्येक वर्षांपासून रूळलेला नक्षलवाद नियंत्रणात आणण्याचे काम केवळ कायदा व सुव्यवस्थेने शक्य नव्हते. विकासाचा अभाव आणि मागासलेपण हे या समस्येचे मूळ आहे. त्याचा फायदा घेत काही शक्तींनी आपले प्रस्थ वाढवि ...
राज्यात सर्वाधिक नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी नक्षली गुन्ह्यांचे प्रमाण घटले असून ६५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
एखादे वृत्तपत्र केवळ व्यवसाय म्हणून बातम्या देण्याचे काम करताना पाहीले आहे. पण सखी मंच किंवा बालविकास मंचसारख्या व्यासपिठाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या कामात योगदान.... ...
गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणण्यात आले आहे. त्यामुळे सन २००२ पासून वर्ग ३ व ४ च्या पदभरतीतून ओबीसी प्रवर्गातील युवक बाद झाले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील सूरजागड पहाडीच्या परिसरातून लीज देण्यात आलेल्या लॉयड अॅण्ड मेटल कंपनीकडून उत्खननाचे काम सुरू आहे. या उत्खननादरम्यान खनीज व वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. यासंदर्भात जनहितवादी युवा समिती व ग्रामसभांच्या वत ...
तालुक्याच्या आसरअल्ली परिसरातील दुर्गम गावांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी सिरोंचा तालुक्याचे विभाजन करून आसरअल्ली या नव्या तालुक्याची निर्मिती करावी,.... ...