जिल्ह्याच्या दुर्गम, डोंगराळ व आदिवासी भागातील विशेषत: जिल्ह्याच्या सात तालुक्यातील विजेची समस्या सोडविण्यासाठी २०१६-१७ या सत्रासाठी प्रायोगिक तत्त्वावर ग्राम विद्युत सेवकाची नियुक्ती करण्यात आली होती. ...
शेतकऱ्यांना पुरेशी सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी देसाईगंज तालुक्यातील कुरुड-कोंढाळा शिवपांदणलगत लाखो रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. मात्र सदर बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी पर्याप्त सोयीच उपलब्ध करून ..... ...
हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कृषीमंत्र्यांनी शेतकºयांना नापिकीसाठी राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाºया मदतीची घोषणा केली. खरं म्हणजे मदतीची नुसती घोषणाच करायची होती, प्रत्यक्ष लाभ लगेच द्यायचा नव्हता. ...
आदिवासी विकास नागपूर विभागाच्या तीन दिवशीय क्रीडा संमेलनाचा सोमवारीं समारोप झाला. यात भामरागड प्रकल्पाने विजेते पद प्राप्त केले. विशेष म्हणजे, भामरागड प्रकल्प सलग ११ वेळा विभागीय स्पर्धांचा विजेता ठरला आहे. ...
ग्राहकांना पैसे काढण्याची अविरत सेवा मिळण्याबरोबरच बँकांच्या कामाचे ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक बँकेने ठिकठिकाणी ‘एटीएम’ ची सोय केली आहे. या एटीएममध्ये लाखो रूपयांची रोकड ठेवली जाते. ...
अहेरी तालुक्यातील सांड्रा जंगल परिसरात रविवारी सकाळी १०.३० वाजता पोलीस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत धानोरा तालुक्यातील लहान झेलिया जंगल परिसरात चकमकीनंतर घेतलेल्या शोधमोहिमेत नक्षलवाद्यांचे साहित्य ...
भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे मुख्य अभियंता कॅम्पे गौंडा यांनी नुकतीच वैरागड येथील भंडारेश्वर मंदिराला भेट देऊन मंदिराची पाहणी केली. येथील दगडांवर कोरलेल्या मूर्तींचे सौंदर्यीकरण दीर्घकाळ टिकण्यासाठी मूर्त्यांवर पुजेचे साहित्य टाकू नका अशा सूचना ...
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे, २४ डिसेंबर १९९६ मध्ये पेसा कायदा अंमलात आणला. या कायद्याची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली असून हा कायदा आदिवासी समाजाच्या विकासासाठी व गावकल्याणासाठी दुधारी शस्त्र आहे,...... ...
येथील श्री गुरूदेव सेवाश्रम हनुमान वार्डाच्या वतीने वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान याप्रसंगी देसाईगंज शहरातून राष्ट्रसंतांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ...
इंदिरा गांधी चौकातील महिला व बाल रूग्णालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे देण्यात यावे, या मागणीसाठी माळी समाज संघटनेच्या वतीने रविवारी रूग्णालयासमोर धरणे आंदोलन केले. ...