२१ व्या शतकात विविध क्षेत्रात संशोधन होत असले तरी मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी संशोधन झाले पाहिजे, कोणतेही संशोधन हे विकासाभिमुख असावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी केले. ...
अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी अनेकदा उपाययोजना करूनही उपयोग झाला नाही. शेवटी धानाची मळणी झाल्यानंतर दरवर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के उत्पादन झाल्याचे दिसून आले. ...
गोरबंजारा समाजाला संवैधानिक हक्क प्रदान करून तेलंगणा राज्यातील हिंसाचारग्रस्त समाजबांधवांना संरक्षण द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय गोरबंजारा संवैधानिक न्याय हक्क समितीने तहसीलदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. ...
नगरपालिकेच्या विकासकामांबाबतची आमसभा मंगळवारी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या खरेदी-विक्रीचे व्यवहार व अनेक विकास कामे या मुद्यावर ही आमसभा चांगलीच गाजली. ...
सिरोंचा-चंद्रपूर व सिरोंचा-गडचिरोलीला जोडणारे आष्टी हे मध्यवर्ती केंद्र असूनही विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित आहे. ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी प्रशासकीयदृष्टीने आष्टी तालुक्याची निर्मिती करणे आवश्यक आहे. ...
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ नुसार विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांमधून एक खुला व एक अनुसूचित जाती प्रवर्गातून असे एकूण १० सदस्यांची निवड गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर करावयाची आहे. ...
विज्ञान मानवला मानवाला गरीबी व बिमारीपासून वाचवू शकते, तसेच मानवाची सामाजिक अशांती समाप्त करू शकते, त्यामुळे विज्ञान समाजाभिमुख करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले. ...
राज्यशासनाने प्रत्येक गाव प्रकाशमान करण्याचा निर्णय घेऊन ‘गांव-गांव बिजली, घर-घर बिजली’ चा नारा दिला आहे. मात्र जिल्हा निर्मितीच्या ३५ वर्षानंतरही जिल्ह्याचे शंभर टक्के विद्युतीकरण झाले नसून अद्यापही ९१ गावे विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याची माहित ...
तमाम मुस्लीम जमाअत देसाईगंजच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही स्थानिक मदिना मशिदीच्या प्रांगणात मुस्लीम समाजातील उपवर-वधूंच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ...
गेल्या ९ व १० डिसेंबरला चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचा शताब्दी महोत्सव कुणाच्या परवानगीने घेतला? हा महोत्सव शाळेच्या सन्मानासाठी होता की आमदारांच्या गवागव्यासाठी? ...