सिरोंचा-चंद्रपूर व सिरोंचा-गडचिरोलीला जोडणारे आष्टी हे मध्यवर्ती केंद्र असूनही विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित आहे. ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी प्रशासकीयदृष्टीने आष्टी तालुक्याची निर्मिती करणे आवश्यक आहे. ...
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ नुसार विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांमधून एक खुला व एक अनुसूचित जाती प्रवर्गातून असे एकूण १० सदस्यांची निवड गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर करावयाची आहे. ...
विज्ञान मानवला मानवाला गरीबी व बिमारीपासून वाचवू शकते, तसेच मानवाची सामाजिक अशांती समाप्त करू शकते, त्यामुळे विज्ञान समाजाभिमुख करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले. ...
राज्यशासनाने प्रत्येक गाव प्रकाशमान करण्याचा निर्णय घेऊन ‘गांव-गांव बिजली, घर-घर बिजली’ चा नारा दिला आहे. मात्र जिल्हा निर्मितीच्या ३५ वर्षानंतरही जिल्ह्याचे शंभर टक्के विद्युतीकरण झाले नसून अद्यापही ९१ गावे विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याची माहित ...
तमाम मुस्लीम जमाअत देसाईगंजच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही स्थानिक मदिना मशिदीच्या प्रांगणात मुस्लीम समाजातील उपवर-वधूंच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ...
गेल्या ९ व १० डिसेंबरला चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचा शताब्दी महोत्सव कुणाच्या परवानगीने घेतला? हा महोत्सव शाळेच्या सन्मानासाठी होता की आमदारांच्या गवागव्यासाठी? ...
देसाईगंज येथील वार्षिक योजना सन २०१४-१५ विद्युत खांब व एलईडी लाईट फिटिंग कामाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीला जिल्हा प्रशासन अधिकारी (न.प.) हे सहकार्य करीत नसल्याचा ठपका न.प. प्रशासन विभागाच्या प्रादेशिक उपसंचालकांनी ठेवला आहे. ...
प्राथमिक शाळांमधूनच मुला, मुलींच्या बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकासाची पायाभरणी होत असते, मात्र गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये आरटीई प्रमाणे भौतिक सुविधांचा अभाव आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : पोलीस विभाग हा सदैैव जनतेच्या पाठिशी असून जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही सदैैव तत्पर रांहू, असे प्रतिपादन फौजदार अभिजीत भोसले यांनी केले.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनात व जिमलगट्ट ...
दुर्गम प्रदेश असलेल्या भामरागड तालुक्यातील कोहकापरी गावाचा वीज पुरवठा तारांवर झाड कोसळल्याने मागील सात वर्षांपासून बंद होता. पोलीस विभागाच्या पुढाकारातून पुन्हा सात वर्षांनी तो वीज पुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे. ...