२०१७ या सरत्या वर्षात वर्षभराच्या कालावधीत सुमारे ३५ नागरिकांचा खून झाला. यामध्ये सुमारे १३ नागरिकांचे खून नक्षल्यांकडून झाले आहेत. पोलीस विभागाने नक्षल्यांवर बराच नियंत्रण मिळविला असला तरी नागरिकांच्या होणाऱ्या हत्या थांबविण्यात पोलीस विभागाला अजूनप ...
पंचायत समिती अंतर्गत तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी येथील श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. या प्रदर्शनीचा समारोप गुरूवारी करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. ...
आदिवासी विकास विभागीय तीन दिवसीय क्रीडा संमेलन गडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर पार पडले. या स्पर्धेत गडचिरोली प्रकल्प सांघिक खेळात अव्वल ठरला. ...
मुख्यमंत्र्यांच्या एक हजार खेडी मिशनच्या अंमलबजावणीसाठी व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (व्हीएसटीएफ) ची स्थापन करण्यात आली आहे. यासाठी ग्राम सामाजिक परिवर्तकांची नेमणूक करण्यात आली आहे. ...
केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. मात्र अहेरी तालुक्यातील २०७ शाळांमध्ये आहार बनविण्यासाठी आवश्यक असलेला तांदूळ व इतर कडधान्याचा पुरवठा अद्यापही ...
एटापल्ली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून एकरी १० हजार रूपये आर्थिक मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष तथा जि.प. सदस्य संजय चरडुके यांच्या नेतृत्वात..... ...
सर्वशिक्षा अभियान जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने केंद्र शासनाच्या निधीतून जि.प. च्या २७८ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहाचे काम मंजूर करण्यात आले. ...
२१ व्या शतकात विविध क्षेत्रात संशोधन होत असले तरी मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी संशोधन झाले पाहिजे, कोणतेही संशोधन हे विकासाभिमुख असावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी केले. ...
अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी अनेकदा उपाययोजना करूनही उपयोग झाला नाही. शेवटी धानाची मळणी झाल्यानंतर दरवर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के उत्पादन झाल्याचे दिसून आले. ...
गोरबंजारा समाजाला संवैधानिक हक्क प्रदान करून तेलंगणा राज्यातील हिंसाचारग्रस्त समाजबांधवांना संरक्षण द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय गोरबंजारा संवैधानिक न्याय हक्क समितीने तहसीलदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. ...