ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
प्राथमिक उपकेंद्र ताडपल्ली येथे कार्यरत असलेल्या रंजना तुळशीराम वेलादी (२४) या आरोग्य सेविकेने गावातील शासकीय निवासस्थानी रविवारी रात्री हिवतापाच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली. ...
आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक कार्यालयासह अहेरी उपविभागात एकूण ३५ केंद्रावरून धान खरेदी सुरू आहे. ...
आॅनलाईन लोकमतचामोर्शी : अत्यल्प पाऊस, कीड व विविध रोगांच्या प्रादुर्भावाने खरीप हंगामातील धान पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला. या नंतरही अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभरा, तुर, उडीद, मूग व इतर पिकांची पेरणी केली. सदर पिके अंतिम टप्प् ...
येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी आग लागली. यात जीवित हानी झाली नसली तरी टेलिमेडिसीन रुममधील संगणक, सोनोग्राफी मशिन, एअर कंडिशनर असे ५० लााखांपेक्षा अधिक किंमतीचे साहित्य जळून खाक झाले. ...
विदर्भातील शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न संपविण्यासाठी आणि विदर्भाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हा एकमेव पर्याय आहे. असे असताना सरकार या मुद्यावर चाल ढकलपणा करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून येत्या १ मे महाराष्ट्र दिनी विदर्भात ...
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महत्वपूर्ण शहर आणि आत्राम राजघराण्याचे मुख्यालय असलेल्या अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. यात जीवित हाणी झाली नसली तरी टेलिमेडिसीन रुममधील संगणक, सोनोग्राफी मशिन, एअर कं ...
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महत्वपूर्ण शहर आणि आत्राम राजघराण्याचे मुख्यालय असलेल्या अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. ...
आलापल्ली येथील चहाचा व्यवसाय करणाऱ्या रियाज कुरेशी नामक युवकाने चहाच्या नफ्यातून गोळा झालेल्या रकमेतून ब्लँकेट खरेदी करून या ब्लँकेटचे गोरगरीब नागरिकांना वितरण केले. ...
शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याबरोबरच शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करण्यात कृषी विभाग अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असल्याचे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले. ...