स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही देशातील सर्वसामान्य व मागासवर्गीयांचे ज्वलंत प्रश्न सुटले नाही. देशातील सर्व जनतेला आवश्यक त्या सोईसुविधा समपातळीवर मिळाव्यात यासाठी भारिप-बहुजन महासंघ संघर्षरत आहे, ....... ...
ओबीसींवर शासन करीत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याबरोबरच ओबीसींना त्यांच्या हक्काविषयी जागृत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी रथ तयार केला असून या रथाचे देसाईगंज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. ...
निवडणूक विभागाने १६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा व २०७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र पोटनिवडणूक असलेल्या २०७ ग्रामपंचायतीमधील ३८४ प्रभागांपैकी केवळ १८२ नामांकन वैध ठरले आहेत. ...
लोकमत समुहातर्फे चालविल्या जाणाऱ्या सखी मंचच्या महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात हजारो शाखा असून संपूर्ण महाराष्ट्रात २५ लाख सदस्य आहेत. लोकमत हे वृत्तपत्र नसून एक चळवळ आहे. ...
आॅनलाईन लोकमतचामोर्शी/आलापल्ली : चामोर्शी तालुक्यातील रामाळा व अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे झालेल्या दोन अपघातात पाच जण जखमी झाले आहेत.ज्ञानेश्वर गंगा मेडीवार हे आपल्या कुटुंबासह मार्र्कंडा येथील जत्रा बघून रामाळा गावाकडे जात होते. दरम्यान समोर ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
प्रत्येक घराला वीज जोडणी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र शासनाने सौभाग्य योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ६१० वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. ...
पोलीस भरतीच्या जागा वाढवाव्या या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. ...
कृउबासने राबविलेली तारण योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेला शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. ...