राज्यात आणि देशात एक नक्षलग्रस्त आणि हिंसक कारवायांनी बरबटलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीत अहिंसा आणि शांततेच्या संदेश श्रवणातून जागतिक विक्रम करण्याची तयारी सुरू आहे. ...
ऑनलाईन लोकमतमानापूर/देलनवाडी : मानापूर, देलनवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपीकाची लागवड करण्यात आली आहे. या परिसरातून वाहणाऱ्या खोब्रागडी नदीचे पात्र कोरडे पडल्याने धानपीक धोक्यात आले आहे.नदी काठावरील बहुतांश शेतकरी उन्हाळी धानपीकाचे उत्पा ...
रेतीची वाहतूक करण्यासाठी देण्यात येणाऱ्या टीपीवर इन्व्हॉईस नंबर टाकावा लागतो. मात्र रेतीघाटांवर इंटरनेटची समस्या गंभीर असल्याने इन्व्हॉईस नंबर मिळण्यास अडचण जात आहे. ...
जिल्ह्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि २२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२७) झालेल्या मतदानात ७०.१७ टक्के मतदारांनी सहभाग घेतला. ...
साखरगाठीची निर्मिती करण्यासाठी साखर, जाडा दोरा, दूध पावडर, टिनोपॉल व हायड्रोपॉवर यासारख्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे साखरगाठीचे अतिसेवन मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने साखरगाठीच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ...
समाजात व व्यवहारात नित्य नवनवीन बदल होत आहेत. या बदलांना सदैव कुरकुर करीत बसण्यापेक्षा समाजाला अध्यावत ठेवण्यााठी नवीन बदलांची नवीन तत्वे व नवनवीन आव्हाने पेलण्याची क्षमता निर्माण करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन आ. विजय रहांगडाले यांनी केले. ...