चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस पाच किमी अंतरावर वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेजचे बांधकाम सुरु आहे. सदर बॅरेज मार्र्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरच्या बाजूस तीन किमीवर आहे. ...
गडचिरोली येथील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलच्या व्यवस्थापनाने अनावश्यक शुल्क वाढ केल्याचा आरोप करीत काही संतप्त पालकांनी शनिवारी शाळेसमोर हंगामा केला. ...
शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार हे बेमुदत उपोषणावर बसले असून शनिवारी तिसऱ्याही दिवशी उपोषण सुरूच होते. मागण्या मान्य होईपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार धनपाल मिसार यांनी व्यक्त के ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्यासाठी गाव, तालुका व जिल्हा पातळीवर दक्षता समित्या नेमण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. ...
जिल्ह्यातील विविध गावांमधील दहन-दफनभूमीत (स्मशानभूमी) करावयाच्या विविध कामांसाठी जिल्हा परिषदेने तब्बल ५०३ ग्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले आहेत. ...
देसाईगंज नगर परिषद क्षेत्रात बांधकाम करणाऱ्या नागरिकांना यापुढे नगर परिषदेत परवानगीसाठी उंबरठे झिजविण्याची गरज राहिली नसून आॅनलाईन पध्दतीने बांधकामाची परवानगी दिली जाणार आहे. ...
राजधानी दिल्लीत शुक्रवार दि.१६ पासून आयोजित तीन दिवसीय कृषी उन्नती मेळाव्यात विविध कृषी उत्पादनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्यात गडचिरोलीतील ३० शेतकऱ्यांना आपला सेंद्रिय तांदळाचा स्टॉल लावून त्या तांदळाची विक्री करण्याची संधी मिळाली आहे. ...
एटापल्ली तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी, शेतमजूरांचा मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडकला. ...
महाराष्ट्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना केंद्र शासन व इतर राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे वेतन व इतर भत्ते देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे पाठविलेल्या निवेदनात ...