माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
देसाईगंज नगर परिषद क्षेत्रात बांधकाम करणाऱ्या नागरिकांना यापुढे नगर परिषदेत परवानगीसाठी उंबरठे झिजविण्याची गरज राहिली नसून आॅनलाईन पध्दतीने बांधकामाची परवानगी दिली जाणार आहे. ...
राजधानी दिल्लीत शुक्रवार दि.१६ पासून आयोजित तीन दिवसीय कृषी उन्नती मेळाव्यात विविध कृषी उत्पादनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्यात गडचिरोलीतील ३० शेतकऱ्यांना आपला सेंद्रिय तांदळाचा स्टॉल लावून त्या तांदळाची विक्री करण्याची संधी मिळाली आहे. ...
एटापल्ली तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी, शेतमजूरांचा मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडकला. ...
महाराष्ट्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना केंद्र शासन व इतर राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे वेतन व इतर भत्ते देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे पाठविलेल्या निवेदनात ...
राजधानी दिल्लीत शुक्रवार दि.१६ पासून आयोजित तीन दिवसीय कृषी उन्नती मेळाव्यात गडचिरोलीतील ३० शेतकऱ्यांना आपला सेंद्रिय तांदूळ मांडून त्याची विक्री करण्याची संधी मिळणार आहे. ...
तालुक्यातील विसामुंडी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी तीन भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी नागरिकांना त्यांच्याकडे असलेली शस्त्रे पोलिसांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन केले होते. ...
स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अनेक कसोट्या पार कराव्या लागतात. यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष करण्याची मानसिकता व ताकद महिलांनी निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी केले. ...
बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसायात उतरलेल्या महिलांनी आता सामाजिक व राजकीय क्षेत्रातही रस घ्यावा. राजकारणात महिलांचा सहभाग वाढल्यास कारभार आणखी चांगला होईल. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून विविध प्रकारचे आंदोलने करण्यात आली. मात्र सत्ताधारी नेत्यांना स्वतंत्र विदर्भ राज्य देता आले नाही. ...