१ एप्रिल ते ३० जून या कालावधीमध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे मृत्यू होणे संभवणीय असते. उष्माघाताने मृत्यू होऊ नये म्हणून नागरिकांनी आतापासूनच जागृत राहीले पाहिजे. ...
सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शेकडो सदस्य कर्मचाऱ्यांनी शनिवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. ...
अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या शिवशाही बसेसने महाराष्ट्रातील प्रवाशांना भुरळ घातली आहे. गडचिरोली विभागात सुध्दा चार शिवशाही बसेस पुढील दोन ते तीन दिवसात दाखल होणार आहेत. ...
दळणवळणासाठी अत्यावश्यक असणाऱ्या चांगल्या रस्त्यांची जिल्ह्यात नेहमीच कमतरता भासली आहे. या कामांत विविध प्रकारच्या अडचणी असल्या तरी नवीन आर्थिक वर्षात जिल्ह्यात ..... ...
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत घोट उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत १० केंद्रांवरून सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात एकूण ६२ हजार ८९ क्विंटलची धान खरेदी करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान योजना अंतर्गत गडचिरोली शहरातील ३८ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी १ कोटी ६७ लाख ४० हजार ५८० रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर कामे ल ...
जंगलामध्ये पक्ष्यांची शिकार करण्यासाठी गेलेल्या एटापल्ली तालुक्यातील रेकनार येथील सोनसू मिरचा उसेंडी याला सी-६० पोलिसांनी खोट्या चकमकीत ठार करून त्याला नक्षलवादी घोषित.... ...