लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दूध उत्पादनासाठी पोषक वातावरण असूनही जिल्ह्यात दुधाचे उत्पादन घेतले जात नाही. दूध उत्पादनातून आर्थिक विकास करणे कसे शक्य आहे याची प्रात्यक्षिकासह माहिती जाणून घेण्यासाठी ‘आत्मा’च्या पुढाकारातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची श ...
वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे. याचा फटका गडचिरोली शहराला बसण्यास सुरूवात झाली असून भविष्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या उन्हाळयात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. तसेच मागील वर्षापेक्षा यावर्षी उन्हाळयाची सुरूवातसुध्दा लवकर झालेली आहे. ...
मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या संपूर्ण जिल्हाभरात अलिकडील दोन-तीन वर्षात झपाट्याने वाढली. त्यामुळे सर्व शाळांना पुरेसे विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. ...
२९ नोव्हेंबर २०१० च्या शासन निर्णयानुसार १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शासनमान्य खासगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधीचे खाते बंद करून अंशदान निवृत्ती वेतन योजनेचे खाते देण्यात आले. ...
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व स्वास्थ्य केंद्रात डॉक्टर व परिचारिकांची बहुसंख्य पदे रिक्त असल्याने स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही बाब गंभीर असून आरोगयाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंधारण व गंगाशुध्दीकरण मंत्री नितीन गडकरी हे गोंडवाना विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभानिमित्त गडचिरोली शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते य ...
नक्षल कारवायांना रोखण्यासाठी सरकारने १९९१ मध्ये सीआरपीएफच्या ११३ बटालियनची स्थापना केली. या बटालियनतर्फे स्थानिक नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले, असे सांगत नागरिकांनी नक्षलवाद्यांना थारा देऊ नये, .... ...
वन विभागाची पुनर्रचना नवीन वन परिक्षेत्र राऊंडस् व बिट्स निर्मिती या योजनेतर योजनेतील राज्यभरातील ४५३ पदांना सन २०१८-१९ मध्ये चालू ठेवण्याबाबत सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ४४ पदांचा समावेश आहे. ...
कंत्राटी तत्त्वावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे यासाठी लढा आणखी तीव्र केला जाईल. टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जाईल अशी माहिती गडचिरोली जिल्हा कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वकील खेडकर यांनी दिली आहे. ...