जंगलामध्ये पक्ष्यांची शिकार करण्यासाठी गेलेल्या एटापल्ली तालुक्यातील रेकनार येथील सोनसू मिरचा उसेंडी याला सी-६० पोलिसांनी खोट्या चकमकीत ठार करून त्याला नक्षलवादी घोषित.... ...
यावर्षी पहिल्यांदाच नगर परिषदेत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जप्तीची मोहीम सुरू केली होती. मात्र त्यानंतरही नगर परिषदेला मागील वर्षी एवढी सुध्दा वसुली करणे शक्य झाले नसून मालमत्ता कर वसुलीचा आकडा ३१ मार्चअखेर ६९.५५ टक्क्यांवर थांबला आहे. ...
शहरातील लांझेडा परिसरात प्रशस्त बगिचा तयार करण्याच्या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सन २०११-१२ मध्ये गडचिरोली नगर पालिकेला ३० लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. ...
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत २०१७-१८ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील ८९ केंद्रांवरून एकूण ५ लाख ६ हजार ६६१ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. मात्र यंदाच्या हंगामात तब्बल २ लाख १३ हजार ४०९ क्विंटलने धान खरेदी घटली आहे. ...
जिल्ह्यातील सर्व कर्मचाºयांना १९८२ व १९८४ ची निवृत्ती वेतन योजना लागू करावी, २३ आॅक्टोबर २०१७ चा वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्यात यावा,..... ...
गतवर्षीच्या तुलनेत यंदा हिरव्या बांबूच्या दरात वाढ करण्यात आली असून दर आठवड्याला बांबूचा डेपोमध्ये पुरवठा होत नसल्याने तालुक्यातील बुरड समाजाचा पारंपरिक व्यवसाय संकटात सापडला आहे. ...
वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली असून त्याचा फटका गडचिरोली शहराला बसत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे, .... ...
भूगर्भातील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असलेल्या आठ गावांतील पाण्याच्या स्त्रोतातील पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी शासनाकडून फ्लोराईड रिमूव्हल युनिट लावले जाणार आहेत. ...