तथागत गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या बौद्धधम्मात अनेक चांगल्या बाबींचा समावेश असून या धम्माच्या आचरणातून सर्वांचा विकास शक्य आहे, असा सूर उपस्थित मान्यवरांनी काढला. ...
लोकमत न्यूज नेटवर्करांगी : धावत्या ट्रॅक्टरच्या हायड्रॉलिकच्या गिअरवर पाय बसल्याने ट्रॉली उलटून २५ जण जखमी झाल्याची घटना रांगीपासून १ किमी अंतरावर दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.रांगी येथील श्यामराव ताडाम यांच्या घरी नामकरण विधीचा कार्यक्रम आयोजित ...
एकाच लग्नमंडपात तब्बल ९७ आदिवासी जोडप्यांना विवाहबद्ध करण्याचा अभूतपूर्व सामूहिक विवाह सोहळा रविवारी गडचिरोलीत पार पडला. या सोहळ्याच्या भव्य आयोजनाने विवाहबद्ध झालेले नवदाम्पत्य चांगलेच हरखून गेले. ...
देसाईगंज तालुक्यातील मोहटोला (किन्हाळा) येथे शुक्रवारी श्री हनुमान सार्वजनिक बहुद्देशीय मंडळाच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात चार जोडपी विवाहबद्ध झाली. सामूहिक विवाह सोहळ्याचे हे १९ वे वर्ष आहे. ...
ओबीसींची जातनिहाय जनगणना भारतीय संविधानानुसार आजतागायत झालेली नाही. शासनाच्या वतीने सन २०११ मध्ये जनगणना करण्यात आली. मात्र ही जनगणना जातनिहाय असल्याचे अद्यापही जाहीर करण्यात आले नाही. ...
गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याचे दिसून येत आ हे. जिल्ह्यात उष्णतामानाचा पारा सध्या ४३ अंशावर पोहोचला आहे. उष्माघातासारखा प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी पुढील काही दिवस अधिक दक्ष राहावे, ..... ...
दीन दलित व बहुजन समाजाला विकासाचा मार्ग दाखविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २९ एप्रिल १९५४ रोजी देसाईगंज येथे सभा घेऊन उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले होते. ...
मैत्री परिवार संस्था नागपूर, जिल्हा पोलीस विभाग, धर्मदाय आयुक्त नागपूर विभाग व साईभक्त, साई सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील मूल मार्गावरील अभिनव लॉन येथे २९ एप्रिल रोजी रविवारी सकाळी १० वाजता जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित ...