भूजल पातळी खोलात जात असल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या तीव्र होत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून हातपंपासाठी मागणी होत आहे. २०१७-१८ या वर्षात सुमारे १३८ हातपंप मंजूर करण्यात आले. ...
‘मायबाप म्हणतात अभ्यास कर, मोदी म्हणतात पकोडे तळ’, ‘नरेंद्र-देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र’, ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मंत्रालयात उंदरं’ आदी सरकारीविरोधी घोषणा देत युवक काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ एप्रिल रोजी बैलबंडी मोर्च ...
२०१८-१९ या वर्षातील खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवर धानाची लागवड होणार असून त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीदरम्यान सादर केली. ...
येथील इंदिरा गांधी चौकात उभारण्यात आलेले १०० खाटांचे जिल्हा महिला व बाल रुग्णालय जिल्ह्याच्या आरोग्य सेवेतील एक मैलाचा दगड ठरणार आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण झाले. ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या नियोजन भवन इमारतीचे उद्घाटन रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. अत्यंत देखणी अंतर्गत व बाह्य सजावट असणाऱ्या या इमारतीच्या उभारणीला ६ कोटी ६५ लक्ष २६ हजार रु पये ख ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. ...
ओबीसी समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत या समाजाला अर्धेच आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजासह इतर कोणत्याही जातीला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये, अशी मागणी राष्ट्रपती, राज्यपाल यांना पाठविलेल्या निवेदनातून ओबीसी महासंघ तालुका देसाईगंजने के ...
स्वस्थ आणि समृद्ध भारत निर्मितीसाठी शासनामार्फत अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी व जनसंपर्क वाढविण्यासाठी भाजपने १४ एप्रिलपासून ग्राम स्वराज अभियान सुरू केले आहे. ...
१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाºयांना अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. मात्र सदर पेन्शन योजना अन्यायकारक असल्याने जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, ...... ...