भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ८ ते १४ एप्रिल या कालावधीत समता सप्ताह साजरा करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सर्व शाळा, ....... ...
प्रशासनाने जिल्ह्यातील १६७ गावे टंचाईग्रस्त घोषीत केली आहेत. या गावांमधील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ दिला जाणार आहे. ...
सिरोंचा तालुक्यात मागील चार दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. याचा सर्वाधिक फटका मिरची पिकाला बसत आहे. वाळू घातलेली मिरची ओली होत आहे. ...
धडक सिंचन विहीर उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ५०० सिंचन विहीर मंजूर करण्यात आल्या आहेत. मात्र नियमापेक्षा कमी प्रमाणात विहीर खोदून दिली जात आहे. ...
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना मंगळवारी सायंकाळी मुंबईत झालेल्या शानदार कार्यक्रमात कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
जिल्ह्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमीच्या कामांवर २०१७-१८ या आर्थिक वर्षात १२७ कोटी ९८ लाख २४ लाख रुपये खर्च झाले आहेत. मात्र तरीही अपेक्षित लक्ष्य पूर्ण करण्यात जिल्हा मागेच राहिला आहे. ...
सिंचनाच्या मर्यादित सुविधा, त्यात पारंपरिक धानपिकाशिवाय दुसरे पीक घेण्याची हिंमत आणि मार्गदर्शन नसल्यामुळे जिल्ह्यातील सामान्य शेतकरी शेतीतील वेगळ्या प्रयोगाकडे कधी वळलेच नाही. ...
नवतरुण युवक-युवतींसह अनेक वर्षांपासून एकत्र राहात असले तरी प्रत्यक्षात विवाहबद्ध न झालेल्या जोडप्यांच्या लग्नगाठी बांधण्याचे पुण्यकर्म पोलिसांनी सोमवारी रेगडी येथील जनजागरण मेळाव्यात केले. यावेळी वाजतगाजत आणि मोठ्या उत्साहात १८ जोडप्यांचा विधीवत विवा ...
केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरण व भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झाला आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात सोमवारी एक दिवसाचे उपोषण करण्यात आले. ...
चामोर्शी पंचायत समितीची वार्षिक आमसभा पंचायत समितीच्या पटांगणात सोमवारी पार पडली. या सभेत चामोर्शी तालुक्यात सुरू असलेला अवैध रेती उपसा व शौचालयांचे बांधकाम अपूर्ण असतानाही केली जाणारी निधीची उचल यावर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यामध्ये घमासान चर्चा ...