लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिंचनाच्या मर्यादित सुविधा, त्यात पारंपरिक धानपिकाशिवाय दुसरे पीक घेण्याची हिंमत आणि मार्गदर्शन नसल्यामुळे जिल्ह्यातील सामान्य शेतकरी शेतीतील वेगळ्या प्रयोगाकडे कधी वळलेच नाही. पण अलिकडे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन विभाग ...
जिल्ह्यात उज्वला योजनेअंतर्गत दोन वर्षात ५७ हजार २३ कुटुंबांमध्ये गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. आता १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार आहे. त्यात जिल्ह्याच्या दुर्गम भागातील ८ गावांमध्ये १०० टक्के गॅस कनेक्शन देऊन ही गावे चू ...
देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे नेते आपल्या सरकारच्या फसव्या प्रसिद्धीचे ढोल वाजविण्यासाठी डॉ.बाबासांहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे नाटक करीत आहे. त्यांना समाजाच्या व्यथा कळतच नाही, अशी टिका करून गोरगरीबांचे उत्थान करण्यासाठी ठोस, कायद ...
सती युगात आपल्या तपश्चर्येने यमराजाकडून राजा सत्यवानाचे प्राण परत मिळविल्याची सती सावित्रीची कथा सर्वश्रुत आहे. असाच प्रसंग कुरखेडा येथे घडला. येथील माई उर्फ उर्मिला मेश्राम यांनी मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या आपल्या पतीला स्वत:ची किडनी दान करून त्यांन ...
कुरखेडा तालुक्यातील शिरपूर कक्ष क्रमांक ७९ व ८३ (अ) मधील घनदाट जंगल तोडून त्या ठिकाणी सागाचे रोपवन लावले. परंतु त्यातील बहुतेक रोपटे नष्ट झाली आहेत. ...
एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर बांधण्यात आल्या आहेत. मात्र काही विहिरींचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून अर्धवट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या विहिरींवरील लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आह ...
अहेरी येथील तहसीलदार प्रशांत घोरूडे हे आपला मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करून अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी गुरूवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. ...
चामोर्शी येथील तालुका क्रीडा संकुलाचे काम मार्गी लागले असे दिसत असतानाच शासनाच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा क्रीडा संकुलाचे काम निधी व अतिक्रमणाअभावी रखडले असल्याचे दिसून येत आहे. ...
धानोरा पंचायत समितीची आढावा सभा जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र ग्रामसेवकांनी या सभेवर बहिष्कार टाकला. ...
विद्यमान सरकारसह यापूर्वीच्याही सरकारांनी शेतकऱ्यांची केवळ फसवणूक करण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समितीच्या वतीने शहीद अभिवादन,.... ...