लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यातील विशिष्ट प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेतजमिनींवर आणि बांधांवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यास सरकारने मान्यता दिली आहे. ...
नक्षल्यांसाठी कर्दनकाळ ठरलेले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह जिल्हा पोलीस दलाच्या विविध विभागात कार्यरत चार पोलीस शिपायांना उत्तम कामगिरीबद्दल २०१७ या वर्षाकरीता महासंचालकांचे बोधचिन्ह/ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. ...
गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांची अर्थव्यवस्था अवलंबून असलेला तेंदू संकलन हंगाम यंदा कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे लांबणीवर पडला आहे. परिणामी पेसा क्षेत्रातील ग्रामसभा अडचणीत सापडल्या आहेत. ...
कुरखेडा तालुक्यातील पुराडा-मालेवाडा मार्गावरील रामगड गावानजीक असलेल्या तलावाच्या वळणावर बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भरधाव कारची झाडाला जबरदस्त धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोघे जखमी झाले. ...
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी देसाईगंज शहरातील प्रत्येक वॉर्डात बिनबोभाटपणे दारूविक्री केली जात आहे. दारू बंद करावी, यासाठी महिलांनी आ. कृष्णा गजबे यांना गाठून निवेदन सादर केले. ...
उन्हाची तिव्रता वाढण्याबरोबरच एसी, कुलर, वॉटर कुलर, फ्रिज आदी साधनांचा वापर वाढत चालला आहे. या साधनांच्या वापरामुळे वीज मोठ्या प्रमाणात खर्च होते. तरीही या साधनांचा योग्य वापर केल्यास विजेची बचत शक्य आहे. ...
मलेरिया रोगाचे सर्वाधिक रूग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळत असल्याने गडचिरोली जिल्हा मलेरियाबाबत अतिशय संवेदनशील समजल्या जातो. येथील वातावरण व भौगोलिक परिस्थिती मलेरियाच्या डासांसाठी अनुकूल असली तरी झोपताना मच्छरदानीचा वापर केल्यास...... ...
विद्यमान शासनाने निवडणुकीच्या पूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन येथील जनतेला दिले होते. मात्र हे आश्वासन हवेतच विरले असून कारवाफाससह अनेक सिंचन प्रकल्प जसेच्या तसे रखडले आहेत. ...