पावसाळा लागला की वाहतुकीसाठी रस्ते बंद होणारी अजूनही तब्बल २२३ गावे गडचिरोली जिल्ह्यात आहेत. त्या गावांतील नागरिकांना पावसाळ्यात गरजेच्या ठरणाऱ्या आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा करण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मान्सूनपू ...
तीन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यातील कसनासूर-बोरियाच्या जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर नक्षल्यांना मारल्याचा निषेध म्हणून नक्षल्यांच्या वतीने गुरूवारी (दि.१०) गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यात दोन राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आले आहे. मात्र सदर दोन्ही मार्गाचे काम नियमितपणे सुरू राहून पूर्ण झालेले नाही. सिरोंचा-पातागुड्डम या महामार्गाचे काम गेल्या १५ वर्षांपासून कासवगतीने सुरू असून ते अपूर्णच आहे ...
जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधित राहावे, त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, वन्यजीवांना आपली तहान भागविण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने आरमोरी वन परिक्षेत्रातील वन क्षेत्रात ज्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे,..... ...
सी-६० व सीआरपीएफच्या पोलीस जवानांनी २२ व २३ एप्रिल रोजी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने महाराष्ट्र पोलीस दलाची मान देशभरात उंचावली आहे, असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी केले. ...
नक्षलविरोधी अभियानात तीन आठवड्यांपूर्वी तब्बल ४० नक्षलवाद्यांना मारल्याने बिथरलेले नक्षलवादी सैरभैर झाले आहेत. अशात त्यांनी गुरूवार दि.१० रोजी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. ...
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरचे लग्न वºहाड घेऊन गडचिरोलीकडे निघालेला भरधाव मिनी ट्रक झाडावर आदळला. यात एक महिला दगावली तर ४६ लोक जखमी झाले आहेत. अहेरी तालुक्यातील मोसम गावाजवळ सकाळी ९.३० च्या सुमारास हा अपघात घडला. ...
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१७-१८ या खरीप हंगामात गडचिरोली व अहेरी या दोन्ही कार्यालयामार्फत ६० वर केंद्रांवरून एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. ...
झिंगानूर येथून गडचिरोलीकडे लग्नसमारंभासाठी जात असलेल्या टेम्पो गाडीला अपघात होऊन तीत किमान ४० जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. ...
प्रगतीचे पहिले पाऊल हे शिक्षण असून देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांनो तुम्ही चांगले उच्च शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. या शिक्षणाद्वारे तुम्ही जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक अशा मोठ्या पदावर जाऊन गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावावा, ..... ...