ओबीसी समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत या समाजाला अर्धेच आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजासह इतर कोणत्याही जातीला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये, अशी मागणी राष्ट्रपती, राज्यपाल यांना पाठविलेल्या निवेदनातून ओबीसी महासंघ तालुका देसाईगंजने के ...
स्वस्थ आणि समृद्ध भारत निर्मितीसाठी शासनामार्फत अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी व जनसंपर्क वाढविण्यासाठी भाजपने १४ एप्रिलपासून ग्राम स्वराज अभियान सुरू केले आहे. ...
१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाºयांना अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. मात्र सदर पेन्शन योजना अन्यायकारक असल्याने जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, ...... ...
आरमोरी तालुक्यातील वडधा येथे तेली समाज मंडळ वडधा यांच्या पुढाकारातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन १५ एप्रिल रोजी करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात १२ जोडपी विवाहबध्द झाली. ...
रबीतील कांद्याचे पीक निघताच कांद्याचे भाव प्रचंड प्रमाणात गडगडले आहेत. रविवारी गडचिरोली आठवडी बाजारात कांद्याचे ट्रक आले होते. ४० किलोचा कट्टा ३०० ते २५० रूपये दराने विकला जात होता. ...
खनिज संपत्तीने परिपूर्ण असलेल्या या जिल्ह्यातील खनिज संपत्ती जिल्ह्याबाहेर जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. पण आता कोनसरी येथील लॉयड्स मेटल कंपनीच्या प्रकल्प उभारणीसाठी जमीन हस्तांतरित झाल्याने एक महत्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. ...