चामोर्शी तालुक्यातील घोट येथे असलेला वनविभागाचा लाकूड डेपो नक्षलवाद्यांनी बुधवारी मध्यरात्री जाळला. यात लाखो रुपयांचे बांबू व सागवान लाकडे जळाले. त्या ठिकाणी नक्षल्यांनी एटापल्ली तालुका बंद करण्याचे आवाहन करणारी पत्रकेही टाकल्याचे आढळले. ...
सन २०१५-१६ मध्ये ज्या पांदन रस्त्याचे खडीकरण झाले होते, तोच २०० मीटर रस्ता ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागरून त्यावर मुरूम पसरवून नवीन रस्ता दाखविला व कंत्राटदाराने पैशाची उचल सुद्धा केली असल्याचा आरोप देलनवाडी येथील नागरिकांनी केला आहे. ...
अहेरी तालुक्यातील आलापल्ली या ठिकाणी माझ्या क्षेत्राचा आणि येथील लोकांचा विकास व्हावा यासाठी निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही मी देतो, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांनी केले ...
भूजल पातळी खोलात जात असल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या तीव्र होत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून हातपंपासाठी मागणी होत आहे. २०१७-१८ या वर्षात सुमारे १३८ हातपंप मंजूर करण्यात आले. ...
‘मायबाप म्हणतात अभ्यास कर, मोदी म्हणतात पकोडे तळ’, ‘नरेंद्र-देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र’, ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मंत्रालयात उंदरं’ आदी सरकारीविरोधी घोषणा देत युवक काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ एप्रिल रोजी बैलबंडी मोर्च ...
२०१८-१९ या वर्षातील खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवर धानाची लागवड होणार असून त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीदरम्यान सादर केली. ...
येथील इंदिरा गांधी चौकात उभारण्यात आलेले १०० खाटांचे जिल्हा महिला व बाल रुग्णालय जिल्ह्याच्या आरोग्य सेवेतील एक मैलाचा दगड ठरणार आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण झाले. ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या नियोजन भवन इमारतीचे उद्घाटन रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. अत्यंत देखणी अंतर्गत व बाह्य सजावट असणाऱ्या या इमारतीच्या उभारणीला ६ कोटी ६५ लक्ष २६ हजार रु पये ख ...