शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट अवलंबून असलेल्या खरीप व रबी हंगामातील पीक चांगले यावे यासाठी शेतकरी शेतात मोठे कष्ट घेतात. पण काही खत, बियाणे व कीटकनाशक कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी बोगस माल मारून त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरत आहेत. ...
१५ व्या शतकापासून उन, वारा, पाऊस झेलत शेवटच्या घटका मोजत असलेली तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वैरागडच्या किल्ल्याच्या वास्तूच्या दुरूस्तीचे काम पुरातत्त्व विभागाने सुरू केले आहे. त्यामुळे या किल्ल्याचे भाग्य उजळणार आहे. ...
आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पळसगाव उपवन क्षेत्रातील सावलखेडा कक्ष क्रमांक ३१ मधील सागवनाच्या रोपवनातील सागाची अवैैध तोड होत असल्याने रोपवन विरळ झाले आहे. ...
गडचिरोली नगर परिषदेत एकूण २७ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र या सफाई कर्मचाऱ्यांना नगर परिषद त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवत आहे, असा आरोप अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटना जिल्हा गडचिरोलीचे अध्यक्ष छगन महातो यांनी केला आहे. ...
मारोडा ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये विविध विकास कामे सुरू झाली असून या विकास कामांचे भूमिपूजन आ.डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : गडचिरोली वनवृत्तातील वनपाल व वनरक्षक यांच्यासाठी गणवेश खरेदीसाठी राबविलेली प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वनपाल व वनकर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश शेरेकर यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना ...
कुरखेडा तालुक्यातील नान्ही गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या धमदीटोला (मंदिरटोला) येथील पाण्याचे सर्वच स्रोत आटले असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना शेतातील विहिरीचे पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. ...
आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या विविध योजनांची तपासणी करण्यासाठी विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती तीन दिवसांच्या गडचिरोली दौऱ्यावर येत आहे. ...
मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत कृषी विभागाने एकूण ५ हजार ४०७ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर केले. त्यापैकी ३१ मार्चपर्यंत २ हजार ५०९ शेततळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यातून आता सिंचन होत आहे. ...