जिल्हाभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रविवारी स्थानिक आमदार व खासदारांना घेराव घालून मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनातून केली. ...
तालुक्यातील कासवी ग्रामपंचायतीने गरजू कुटुंबीयांना घरकूल मिळण्याबाबतचा ठराव ग्रामसभेत एकमताने घेतला. मात्र शासन व प्रशासनाकडून घरकूल मंजूर करण्यात आले नाही. ...
दरवर्षी होणाऱ्या फी वाढीवर यावर्षी पालकांनी आक्षेप घेतल्याने पालक आणि प्लॅटिनम ज्युबिली शाळेच्या व्यवस्थापनामध्ये गेल्या १५-२० दिवसांपासून सुरू असलेला ताण-तणाव अखेर मिटला. ...
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने कठाणी नदी पुलाजवळ शनिवारी १ लाख ७४ हजार रूपये किमतीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. ...
१ एप्रिल ते ३० जून या कालावधीमध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे मृत्यू होणे संभवणीय असते. उष्माघाताने मृत्यू होऊ नये म्हणून नागरिकांनी आतापासूनच जागृत राहीले पाहिजे. ...
सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शेकडो सदस्य कर्मचाऱ्यांनी शनिवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. ...
अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या शिवशाही बसेसने महाराष्ट्रातील प्रवाशांना भुरळ घातली आहे. गडचिरोली विभागात सुध्दा चार शिवशाही बसेस पुढील दोन ते तीन दिवसात दाखल होणार आहेत. ...
दळणवळणासाठी अत्यावश्यक असणाऱ्या चांगल्या रस्त्यांची जिल्ह्यात नेहमीच कमतरता भासली आहे. या कामांत विविध प्रकारच्या अडचणी असल्या तरी नवीन आर्थिक वर्षात जिल्ह्यात ..... ...