सिंचनाच्या मर्यादित सुविधा, त्यात पारंपरिक धानपिकाशिवाय दुसरे पीक घेण्याची हिंमत आणि मार्गदर्शन नसल्यामुळे जिल्ह्यातील सामान्य शेतकरी शेतीतील वेगळ्या प्रयोगाकडे कधी वळलेच नाही. ...
नवतरुण युवक-युवतींसह अनेक वर्षांपासून एकत्र राहात असले तरी प्रत्यक्षात विवाहबद्ध न झालेल्या जोडप्यांच्या लग्नगाठी बांधण्याचे पुण्यकर्म पोलिसांनी सोमवारी रेगडी येथील जनजागरण मेळाव्यात केले. यावेळी वाजतगाजत आणि मोठ्या उत्साहात १८ जोडप्यांचा विधीवत विवा ...
केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरण व भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झाला आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात सोमवारी एक दिवसाचे उपोषण करण्यात आले. ...
चामोर्शी पंचायत समितीची वार्षिक आमसभा पंचायत समितीच्या पटांगणात सोमवारी पार पडली. या सभेत चामोर्शी तालुक्यात सुरू असलेला अवैध रेती उपसा व शौचालयांचे बांधकाम अपूर्ण असतानाही केली जाणारी निधीची उचल यावर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यामध्ये घमासान चर्चा ...
राज्यातील विकसनशील नगर परिषद म्हणून देसाईगंज पालिकेची ओळख आहे. देसाईगंज शहराच्या सर्वागिण विकासासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून विविध योजना राबवून शहराचा विकास घडवून आणणार, अशी ग्वाही गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. ...
गडचिरोली नगर परिषदेला प्राप्त झालेल्या नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेतून सुमारे १ कोटी १५ लाख ५३ हजार ९२९ रूपयांची कामे केली जाणार आहेत. या कामांची निविदा काढली असून सदर कामे लवकरच सुरू होतील, अशी माहिती नगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी दिली आहे. ...
केंद्रीय रिझर्व पोलीस दल ११३ बटालियनचा शौर्यदिन ९ एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्त सीआरपीएफ जवानांना आंतरिक सुरक्षा पदक देऊन सन्मानित करण्यात आले. ...
धानोरा तालुक्यातील मुरु मगाव येथे नक्षलवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी त्यांच्या मार्गात भूसुरुग पेरून ठेवल्याचे रविवारी सायंकाळी लक्षात आले. यामुळे मोठा घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव उघडकीस आला. ...
अहेरी तालुक्यातील देचलीपेठा व सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे पाणी टंचाईची सावट निर्माण झाले आहे. महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने महिला वर्ग त्रस्त झाला आहे. ...