लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१७-१८ या खरीप हंगामात गडचिरोली व अहेरी या दोन्ही कार्यालयामार्फत ६० वर केंद्रांवरून एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. ...
झिंगानूर येथून गडचिरोलीकडे लग्नसमारंभासाठी जात असलेल्या टेम्पो गाडीला अपघात होऊन तीत किमान ४० जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. ...
प्रगतीचे पहिले पाऊल हे शिक्षण असून देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांनो तुम्ही चांगले उच्च शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. या शिक्षणाद्वारे तुम्ही जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक अशा मोठ्या पदावर जाऊन गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावावा, ..... ...
वैलोचना नदी पात्रात असलेल्या जुन्याच ७५ हजार लिटर क्षमतेच्या नळ योजनेतून गावाला पाणी पुरवठा होत आहे. तसेच नळ योजनेच्या विहिरीत पाणीसाठा कमी असल्याने वैरागड गावात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शिक्षणाच्या व अनुभवाच्या आधारे नियमित शासन सेवेत समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवार पासून कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ...
२२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्याच्या कसनासूर जंगलात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत ३४ नक्षलवादी ठार झाले. सदर घटनेबाबत सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी सोमवारी पत्र परिषद घेऊन ही चकमक बनावट असल्याचा आरोप केला होता. ...
चामोर्शी व धानोरा तालुक्यात मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे जण ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली. चामोर्शी तालुक्यात वाघदरा-जयनगर गावाच्या दरम्यान चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने या अपघातातील एक जण जागीच ठार तर दुसऱ्याचा गडचिरो ...
भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक २८ मे ला जाहीर झाली आहे. मात्र मे महिन्यात विदर्भात तापमान चाळीस अंशाच्यावर राहत असल्याने भर उन्हात मतदार मतदानासाठी घराबाहेर पडणार का? मतदानाची टक्केवारी कमी झाल्यास त्याचा फटका बसू शकतो. ...
एप्रिलमध्ये भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात तसेच अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात नक्षलींशी झालेल्या चकमकी बनावट असल्याचा आरोप करीत पोलिसांनी मृतकांची सामूहिक हत्या केली, असा आरोप सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी येथे पत्रकार परिषदेत सोमवारी आहे. ...
ग्रामीण भागासह दुर्गम भागातही नेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध व्हावी, यासाठी बीएसएनएलच्या वतीने ३-जी यंत्रणा असलेले नवीन ९० टॉवर उभारले जाणार आहेत. आजपर्यंत टू-जी असलेले ११६ टॉवर थ्री-जीमध्ये बदलले जातील, अशी माहिती बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक एम. ए. जीवने या ...