केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटमध्ये आमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांच्या वेबसाईट एकाच नमुन्यात बनल्या आहेत. ...
एप्रिल महिन्यात अक्षयतृतीयापासून वैैशाख या मराठी महिन्याची सुरूवात होते. या महिन्यात जर जंगलांना आगी लागल्या तर त्याचे वाईट परिणाम होतात. वन व वन्य जीवांची प्रचंड हानी होते. त्यामुळे वैैशाख वनवा धोकादायक आहे. ...
आदिवासी कंवर समाज सेवा संस्था खडकाघाट (सोेहले) क्षेत्र कोरचीच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन कोरची येथील राजीव भवनात करण्यात आले. या विवाह सोहळ्यात ४० जोडपे विवाहबद्ध झाले. ...
एटापल्ली पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यासोबत एका ग्राहकाचा वाद झाल्याच्या कारणावरून एटापल्ली येथील पेट्रोलपंप ६ एप्रिलपासून अचानक बंद ठेवण्यात आला आहे. या पेट्रोलपंपाव्यतीरिक्त एटापल्ली तालुक्यात दुसरा पेट्रोलपंप नसल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. ...
भामरागड तालुक्याच्या किर्र जंगलात असलेला बोरिया हे गाव नक्षल्यांचे आश्रयस्थान बनले होते. जेवन व इतर कारणांसाठी नक्षलवादी येथील नागरिकांना नेहमीच त्रास देत होते. २२ व २३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सुमारे ३९ नक्षलवादी ठार झाले. ...
मागील आठ दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातही तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर जात आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील रस्तेही सामसूूम पडत आहेत. ग्रामीण भागात आता शेतीची कामे जवळपास संपली आहेत. ...
तोट्याचा व्यवसाय बनत चाललेल्या शेतीला यांत्रिकीकरणाचे बुस्ट देण्याचे प्रयत्न कृषी विभागाच्या मार्फत केले जात आहे. उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत २०१७-१८ या वर्षात ट्रॅक्टर, रोटोव्हेटर, दालमिल, कल्टीवेटर, मळणीयंत्र, पेरणीयंत्रांचे अनुदानावर व ...
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी दुपारी अहेरी उपजिल्हा रुग्णालयास आकस्मिक भेट देऊन विविध कामांची तसेच संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. मागील आठवड्यात जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेऊन पाहणी केली ह ...
कौटुंबिक हिंसाचार अधिनियम २००५ व वारसान हक्क तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ आदी बाबतची माहिती देऊन गावातील वाद आपसी तडजोडीतून सोडविण्याचा प्रयत्न नागरिकांनी करावा,.... ...
राज्यातील विशिष्ट प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेतजमिनींवर आणि बांधांवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यास सरकारने मान्यता दिली आहे. ...