तत्कालीन आघाडी शासनाची महत्त्वपूर्ण योजना म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेकडे पाहिले जात होते. मात्र विद्यमान सरकारने या योजनेसाठीच्या निधीला कात्री लावल्याने या योजनेला घरघर लागली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत चामोर्शी तालुक्याच्या लखमापूर बोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम मंजूर केल्यानंतर हे काम जागेअभावी दोन वर्ष रखडले होते. मात्र एक हेक्टर जागा उपलब्ध झाली असून या जागेवर आरोग्य केंद्राच्या इमारतीचे ...
अहेरी पंचायत समिती अंतर्गत राजाराम येथील महिला बचत गटाने मत्स्य व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन तलाव घेतला. मत्स्य बीज टाकून मत्स्य व्यवसायासाठी बचत गटातील महिला पुढे सरसावल्या आहेत. ...
गावकऱ्यांना थंड व शुध्द पाणी मिळावे, या हेतुने तालुक्यातील अरततोंडी ग्रामपंचायत प्रशासनाने आरओ पाणी प्रणाली व शुध्दीकरण प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून अरततोंडी ग्रामपंचायतीला दीड वर्षात एटीएम रिचार्ज कार्डातून ४१ हजार ७० रूपयांचे उत्पन ...
विद्यमान सरकार हे देशात विषमतावादी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप करीत सदर विषमतावादी व्यवस्था मोडून काढण्यासाठी आता संभाजी ब्रिगेड तयार झाली आहे. ...
सालमारा बिटात एफडीसीएमतर्फे करण्यात येत असलेली वृक्षतोड सालमारा येथील ग्रामस्थांनी थांबविली आहे. पेसा क्षेत्रातील जंगलाची तोड करायची असल्याने ग्रामसभेची परवानगी घेणे आवश्यक असताना एफडीसीएमने परवानगी न घेताच .... ...
वन विभागा मार्फत मागील तीन वर्षात सुमारे २४ हजार ३६७ कुटुंबांना सिलिंडर गॅसचे वितरण केले आहे. त्यामुळे हे कुटुंब चूलमुक्त होण्याबरोबरच त्यांच्याकडून होणारी जंगलाची तोड थांबण्यास मदत झाली आहे. ...
एटापल्ली तालुक्यातील परपनगुडा व धानोरा तालुक्यातील तोडे येथील नागरिकांनी नक्षल्यांनी हत्या केलेल्या गावकऱ्यांचे स्मारक उभे केले. विशेष म्हणजे दोन्ही स्मारक लोकवर्गणी व श्रमदानातून उभे करण्यात आले आहेत. ...
निसर्गाने साथ दिली तर शेतकरी जगला, निसर्ग कोपला तर शेतकरी संपला या उक्तीप्रमाणे शेती व्यवसायात नफा-तोट्याची वस्तूस्थिती असतानाही याही पुढे जाऊन रामपूर येथील एका शेतकऱ्यांने चार एकरात चवळीच्या शेंगा, कोबी व अन्य भाजीपाल्याची लागवड केली आहे. ...