लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेंदूपत्ता लिलावाच्या तिसऱ्या फेरीत काही गावांचे लिलाव होत आहेत. मात्र या लिलावात केवळ ५ हजार ते ५ हजार ५०० प्रती स्टॅन्डर्ड बॅग भाव मिळत असल्याने गावकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पर्याय नसल्याने ...
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे चार दशलक्ष युनिट विजेचा वापर वाढला आहे. ग्राहकसंख्या वाढण्याबरोबर दिवसेंदिवस प्रत्येकाच्या घरी विजेवर चालणारी साधने वाढल्याने विजेचा वापर वाढला आहे. ...
सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श दिन सोहळा तथागत गौतम बुद्ध पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व वाचनालयाचे उद्घाटन सोहळा रविवारी देसाईगंज येथे पार पडला. ...
येथील एका किराणा दुकानाच्या गोडाऊनमध्ये ९० पेट्या काळा गूळ रात्रीच्या सुमारास उतरविण्यात आल्याची गुप्त माहिती कळताच आष्टी पोलिसांनी गुरूवारी दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास पंचासमक्ष कटरच्या सहाय्याने गोडाऊनचे कुलूप तोडून तेथून काळा गूळ भरलेले ९० बॉक ...
स्थानिक पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत तालुक्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची एकूण १६ पदे मंजूर आहेत. मात्र यापैकी केवळ चार अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली असून उर्वरित १२ पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने तालुक्यातील जवळपास दोन लाख पशुधन ...
वन्यजीवांप्रती जनजागृती करण्यासोबतच जिल्ह्याच्या वनक्षेत्रात कोणकोणते प्राणी आहेत याचे जवळून अवलोकन करण्यासाठी बौद्ध पौर्णिमेच्या रात्री जंगलातील पाणवठ्यांवर मचाण निरीक्षण करण्यात आले. यात बिबट, अस्वलांसह अनेक प्राण्यांचे दर्शन झाले. ...
बुधवारी रात्री व गुरूवारी सकाळी गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये झालेल्या जोरदार वादळ व मुसळधार अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळून घरांवर पडल्याने घरांचे नुकसान झाले. ...
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये बुधवारी रात्री व गुरूवारी सकाळी झालेल्या जोरदार वादळाने आणि अवकाळी मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळून घरांवर पडल्याने घरांचे नुकसान झाले. ...
अडीच हजार वर्षापूर्वी मानवाच्या कल्याणासाठी तथागत बुद्धांनी दिलेले विचारच माणसाला समृद्ध व प्रगतशील करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी बुध्दाचे विचार जीवनात अंगीकारावे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. युवराज मेश्राम यांनी केले. ...
तेंदुपत्त्याची कामे करण्यासाठी गावकऱ्यांसोबत जंगलाकडे जात असलेल्या कटेझरीच्या दुर्गुराम सानुराम कोल्हे यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण करून खून केला होता. ...