तालुक्यातील पेंढरी ग्रामसभेने तिसऱ्यांदा तेंदूपत्ता लिलाव आयोजित केला होता. मात्र एकही कंत्राटदार तेंदूपत्ता लिलावाला हजर झाला नाही. त्यामुळे तेंदूपत्त्याचे संकलन अडचणीत आले आहे. ...
तालुक्यातील खुटगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पांढरसडा गावातील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपातूनही पुरेसे पाणी निघत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
रानडुकरांच्या कळपाला वाचविताना वऱ्हाडी वाहन रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला धडकले. यामध्ये पाच वऱ्हाडी जखमी झाले. तर एक रानडुकर वाहनात सापडून ठार झाला. सदर घटना देसाईगंज-कुरखेडा मार्गावर कसारी फाट्याजवळ रविवारी सकाळी घडली. ...
यावर्षीच्या उन्हाळ्यात संपूर्ण जिल्ह्यात १ हजार ३४४ वणव्यांच्या घटनांची नोंद करण्यात आली असून यामध्ये सुमारे २ हजार ७३७ हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात पाऊस कमी झाला. ...
धानोरा तालुक्यातील चातगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या होरेकसा येथील एका ग्रामस्थाची नक्षलवाद्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोळी झाडून हत्या केली. पांडुरंग गांडोजी पदा (४६ वर्ष) असे मृताचे नाव आहे. ...
दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीच्या अंगावर केरोसीन ओतून तिला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करणाºया पतीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ...
आलापल्ली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या कक्ष क्रमांक ४३ मध्ये रानगव्याचा मृत्यू झाला, असून सदर रानगव्याचा मृत्यू हा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे झाला असून यासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. ...
गोंदिया-बल्लारशहा रेल्वे मार्गावर असलेल्या देसाईगंज रेल्वेस्टेशनने २०१८ या वर्षभरात ९ लाख २५ हजार प्रवाशांची वाहतूक करीत १ कोटी ५४ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. ...
भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीमध्ये १९१ गावांमधील विहिरींची पाणी पातळी एक ते दोन मीटर पर्यंत खाली गेली आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावांना संभाव्य टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषीत केली असून त्यामध्ये सर्वाधिक गडचिरोली तालुक्यातील ४४ गावांचा समाव ...
अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नैनेर येथे बुधवारी उपपोलीस स्टेशन दामरंचाच्या वतीने जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. ...