जिमलगट्टा परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याची मदार असलेल्या जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात सद्य:स्थितीत अनेक समस्या आहेत. त्यामुळे रूग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. ...
रोहयोंतर्गत २०१७-१८ या वर्षात जवळपास ४०० हेक्टर क्षेत्रावर धान पिकासाठी आवश्यक असलेल्या बांध्यांची निर्मिती करण्यात आली असून ८० कामे प्रगतीपथावर आहेत. यातून जवळपास २०० हेक्टर जमिनीवर पुन्हा धानाच्या बांध्यांची निर्मिती केली जाणार आहे. ...
संवर्ग १ व संवर्ग २ मधून ज्या शिक्षकांची बदली झाली आहे, अशा शिक्षकांची आता चौकशी केली जाणार आहे. खोटी माहिती सादर करणाºया शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निर्देश ग्राम विकास विभागाचे कक्ष अधिकारी हे. सू. पाठक यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मु ...
गावालगतच्या वनक्षेत्रात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष होतो. शेतपिकाचे नुकसान व मानवी जीवितहानीच्या घटना घडू नये, यासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविण्यात येणार आहे. ...
आरमोरी शहरात वास्तव्यास असलेली स्वीटी यादव लोणारे हिने सन २०१७ च्या महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. स्विटीची सहायक विक्रीकर आयुक्त पदासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाने गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी शहराचा नाव लौकीक झाला आहे. आरम ...
ग्रामसभांनी तोडलेल्या तेंदूपानांची वाहतूक करणारे ट्रक कसनसूर पोलिसांनी अडविल्याने ग्रामसभांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ग्रामसभांनी दिलेला वाहतूक परवाना असतानाही ट्रक थांबविणे म्हणजे वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत नाहक अडथळा निर्माण करणे होय. ...
चामोर्शी शहरात विविध मूलभूत व नागरी समस्या असल्याने या समस्यांचे निराकरण करून शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी नवनियुक्त नगराध्यक्ष व उपाध्यक्षांची चांगलीच कसोटी लागणार आहे. ...
दूषित आहार, हवा व पाणी यांच्यामुळे मानवी शरीर कमजोत होत चालले आहे. सुदृढ शरीर व चांगल्या आरोग्यासाठी जास्तीत जास्त नैसर्गिक स्त्रोतांचा वापर वाढवा, असे प्रतिपादन डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचे संस्थापक डॉ. प्रमोद साळवे यांनी केले. ...
तालुक्यातील सिर्सी, वडधा, नरचुली व पळसगाव या चार ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ आकाराने मोठे असून अनेक गावे या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. ग्रा.पं.चा कारभार सांभाळणे सोयीचे व्हावे व नागरिकांनाही सुलभ व्हावे, यासाठी या चार ग्रामपंचायतीचे विभाजन करून नव् ...