मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल, गॅस आदींसह जीवनावश्यक वस्तूंचे दर झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून शासनाने इंधन दरवाढ व महागाई नियंत्रणात आणावी, अशी मागणी करीत केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांचा ...
वीज वितरण कंपनीच्या ३३ केव्ही वीज उपकेंद्राचे कोरची येथे कार्यालय आहे. कोरची तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी नव्या वीज मीटरसाठी या कार्यालयाकडे अर्ज सादर केले आहे. याला महिनाभराचा कालावधी उलटला आहे. ...
झाडीपट्टीतील कलाकारांना प्रकाशझोतात आणण्यासाठी, त्यांच्यातील कला कौशल्यांना रूपेरी पडद्यावर झळकण्याची संधी देण्यासाठी गडचिरोलीच्या मातीत ‘घाव एक प्रतिघात’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून या चित्रपटाचे चित्रीकरण गडचिरोली जिल्ह्यातच होणार ...
सेंद्रिय शेतीस वाढत्या मागणीच्या दृष्टीने शेतीस पुरक सेंद्रीय खताचा वापर केला पाहिजे. सेंद्रीय खताच्या वापराने धानासह सर्व पिकांच्या उत्पादनात वाढ घडवून आणता येते. शिवाय मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे प्रतिपादन आरसीओएफ बेंगरूळचे सहसंचालक डॉ. ...
शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन विद्यमान केंद्र व राज्य सरकारमधील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र हे आश्वासन हवेत विरले. विद्यमान सरकारकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, असा आरोप काँग्रेसच्या आदिवासी कमिटीचे प् ...
चामोर्शी मार्गावरील शहरापासून थोड्या दूर अंतरावर असलेल्या कैकाडी वस्तीत नगर परिषदेने अजूनपर्यंत कोणत्याही सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. ...
गडचिरोली नगर परिषदेतील ११ नगरसेवकांनी निवडणूक अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्र जोडले नाहीत. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे याबाबतची याचिका जिल्हाधिकाºयांकडे दाखल करण्यात आली होती. ५ जून रोजी याबाबत सुनावणी ठेवली होती. याची पुढील सुनावणी १९ जून रोजी ...
चामोर्शी मार्गावरील कैकाडी वस्तीनजीक असलेल्या बोडीच्या जागेत २२३ नागरिकांनी अतिक्रमण करून काही नागरिकांनी कच्च्या स्वरूपातील झोपड्या उभारल्या होत्या. यातील जवळास १० झोपड्यांना मोगरे नामक शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आग लावली. ...
गेल्या चार वर्षांपासून न्यायालयीन लढाई आणि नंतर शासन दरबारी प्रलंबित असलेला आरमोरी नगर परिषद निर्मितीचा प्रश्न अखेर शासनाने मंगळवारी (दि.५) निकाली काढला. नगर परिषद निर्मितीसंदर्भातील अधिसूचना जारी झाली असून आरमोरी ही जिल्ह्यातील तिसरी नगर परिषद ठरणार ...