लोकसभा निवडणुकीसाठी आता जेमतेम सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू होताच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षात तिकिटासाठी कोणतीही स्पर्धा नसली तरी काँग्रेस ...
: जिल्ह्यातील अतिदुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त भागासह राज्यातील इतर भागात रु ग्णसेवा देणाऱ्या अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने २९ आॅगस्ट २०१७ ला घेतला आहे. ...
खर्रा आणि दारूची विक्री बंद करण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील सूरजागड इलाक्यातील ७२ गावांतील गाव संघटनांची बैठक बुधवारी गट्टा येथे पार पडली. या बैठकीत गावांतून दारूविक्री पूर्णत: बंद करणे तसेच खर्रा विक्रीची दुकाने बंद करण्यासह इतरही अनेक विषयांवर चर्च ...
उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई निवारण्यासाठी ग्रामपंचायतीने वैलोचना नदीवर सिमेंट बॅगचा बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. ...
तालुक्यातील चांभार्डापासून तीन किमी अंतरावर असलेल्या जंगलात मागील तीन महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. या वाघाने गुराख्यांसह अनेकांना दर्शनही दिले आहे. परंतु मंगळवारी रात्री ९ वाजता चांभार्डापासून अडीच किमी अंतरावर असलेल्या मरेगाव पूलावर वाघाने ठिया मा ...
जिल्ह्यातील खराब रस्ते नेहमीच चर्चेचा विषय असतात. दुर्गम भागातीलच नाही तर काही प्रमुख शहरांना जोडणाऱ्या राज्य महामार्गांचीही दुरवस्था झाली आहे. पण काही महिन्यातच या खड्डेमय रस्त्यांचे रूप पालटणार आहे. ...
येथील बौद्ध स्तंभ झेंड्याजवळ ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त बौद्ध समाज कोरची यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना अल्पोपहार देण्यात आला. याप्रसंगी बहुसंख्य मुस्लिम व बौद्ध बांधव उपस्थित होते. ...
अहेरी तालुक्यातील देवलमरी ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या कोलपल्ली व काटेपल्ली या गावादरम्यान असलेल्या मोठ्या नाल्यावरील पुलाच्या कडा यावर्षीच्या पावसाळ्यात वाहून गेल्या. त्याची दुरूस्ती अद्यापही झालेली नाही. ...
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून राज्यातील ६ जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेली राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना गेल्या दीड वर्षांपासून ठप्प असल्यामुळे ही योजना जवळजवळ गुंडाळल्यात जमा आहे. ...