झाडूच्या काड्या आणण्यासाठी शनिवारी सकाळी गावालगतच्या जंगलात गेलेली पाथरगोटा येथील वृध्द महिला दुपार होऊनही परत आली नाही. गावकऱ्यांनी सायंकाळी शोधमोहीम राबवून शोध घेतला. दुसऱ्या दिवशी रविवारी वन विभागाच्या पथकाला सदर महिला जंगलातच बेशुध्दावस्थेत आढळून ...
आॅगस्ट महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्याने याचा फार मोठा परिणाम कापूस पिकावर झाला आहे. वेळेपूर्वीच कापूस करपण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या आदिवासीबहुल जांभळी गावाने दारू व खर्रा विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी गुरुवारी २२ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा घेतली. या सभेत दारू व खर्रा बंदीचा ठराव सवार्नुमते पारित करण्यात आला. ...
रिकाम्या हाताला काम द्या, अन्यथा युवकांना शासनाने प्रतिमाह तीन हजार रूपये बेरोजगारी भत्ता द्यावा, अशी मागणी करीत आम आदमी पार्टीच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्रात रोजगार मागणीचे अर्ज वितरित करण्यात आले. ...
आरमोरी विधानसभा मतदार संघातीतल चारही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे या तालुक्यांतील शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार मदत व लाभ मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. ...
रेती, माती, मुरूम व इतर गौण खनिज तस्करीप्रकरणी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाडसत्र राबवून गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत एकूण ९२ प्रकरणे उघडकीस आणली. या कारवायांमध्ये ५० लाख ८५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...
कायदा गरीब श्रीमंत हा भेद करीत नाही. ‘न्याय सर्वांसाठी’ ही शासनाची संकल्पना आहे. न्यायापासून तळागाळातील कोणताही व्यक्ती वंचीत राहू नये याकरिता विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. याचा लाभ सामान्य माणसांनी घ्यावा, असे आवाहन कुरखेडा न्यायालयाचे न्यायाधी ...
निवडणुकीमध्ये बहुमताला महत्त्व असल्याने एक विशिष्ट जात ही अल्पसंख्यांक ठरते. त्यामुळे एका जातीच्या भरवशावर उमेदवार कधीच निवडून येत नाही. बहुजन समाजाला सत्ता मिळवायची असेल तर जातीमधील सीमारेषा पुसून या समाजातील सर्वच नागरिकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. ...