तब्बल १५६ वर्षांपूर्वी आपल्या पणजोबांनी केलेल्या कामांची माहिती जाणून घेण्यासाठी वयाची ८० पार केलेल्या पणतूंनी आॅस्ट्रेलियावरून गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा गाठले आणि पणजोबांच्या आठवणींना उजाळा दिला. ...
संगणक परिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील सुमारे २३ हजार संगणक परिचालकांनी मुंबई येथील विधीमंडळावर धडक दिली. या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो संगणक चालक या आंदोलनात सहभागी झाले होते. ...
सिंधीच्या झाडाचा रस काढण्यासाठी फांद्या तोडल्या जातात. त्याचबरोबर खिळ्याच्या मदतीने छिद्र पाडून त्यामध्ये नळी टाकली जात असल्याने काही वर्षातच झाड करपते. ही बाब ग्रामपंचायतीच्या लक्षात आल्यानंतर वैरागड ग्रामसभेने सिंधीच्या झाडाचा रस काढण्यास बंदी घालण ...
गडचिरोली जिल्ह्यात इतर मागासवर्गीयांचे आरक्षण १९ वरून ६ टक्के केले ते पूर्ववत १९ टक्के करावे या प्रमुख मागणीसह धानाला ३५०० रुपये हमीभाव आणि इतर स्थानिक मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) बुधवारी जिल्हा मुख्यालयासह गडचिरोली विधानसभा मतदार संघा ...
तालुक्यात यावर्षी पुन्हा पट्टेदार वाघाने आपले अस्तित्व दाखवत दहशत निर्माण केली आहे. मंगळवारी आरमोरीजवळील रामपूर चक जवळील जंगलात पट्टेदार वाघाने गायीच्या कळपावर हल्ला करून एका गायीला ठार केले. शिकारीनंतर गायीवर ताव मारण्यासाठी दुसरीकडे घेऊन जातानाचे क ...
मानधनात वाढ करावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील अंशकालीन स्त्री परिचर विधिमंडळावर बुधवारी धडक देणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातीलही शेकडो महिला परिचर या आंदोलनात सहभागी होणार आहेत. ...
मुस्लिम समाजाच्या विकासासाठी या समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पाठविण्यात आले आहे. ...
भारतीय किसान संघ विदर्भ प्रांताच्या वतीने सोमवारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अहेरी उपविभागातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. ...
एटापल्ली पंचायत समिती समोरचे अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा या जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी सोमवारपासून तत्काळ संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी खोदकामही करण्यात आले आहे. ...
जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विजेची समस्या आणि त्यामुळे येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या अडचणीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात सौर उर्जेवर चालणाऱ्या लघु पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केल्या जाणार आहेत. ‘स्वजल’ या केंद्र सरकारच्या योजनेतून जिल्ह्याच्या सर्व तालुक ...