केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९२ बटालियनच्या वतीने येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये स्वच्छतेची शपथ घेण्याचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. दरम्यान सीआरपीएफ अधिकारी व जवानांनी स्वच्छतेची शपथ घेऊन संपूर्ण भारत देशाला स्वच्छ बनविण्याचा संकल्प केला. ...
अहेरी तालुक्यातील वेलगूर टोला येथे १९२७ मध्ये ब्रिटिशांनी विश्रामगृहाची निर्मिती केली. मागील ९० वर्षांपासून विश्रामगृह स्थित आहे. परंतु या विश्रामगृहाच्या देखभालीकडे वन विकास महामंडळ (एफडीसीएम)चे दुर्लक्ष होत असल्याने सध्या विश्रामगृहाची दुरवस्था झाल ...
अनेक दिवसांपासून वनकायद्याच्या अडचणीमुळे प्रलंबित असलेला येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्याच्या महसूल व वनविभागाने संकुलाच्या बांधकामासाठी प्रस्तावित असलेली लांझेडा येथील ६.९६ हेक्टर वनजमीन जिल्हा क्रीडा संकुल ...
जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मात्र प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या प्रलंबित प्रकल्पांचा तसेच विविध योजनांचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी घेतला. ...
भारताने संविधान स्वीकारले, तेव्हाच भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल झाला. यामध्ये महिला, पुरूष अंपग, वृध्द असा कोणताही भेदभाव न करता अधिकार प्रदान करण्यात आला आहे. लोकशाही सुदृढ होण्यासाठी दिव्यांग मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे ...
गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांची पुन्हा जाळपोळ केल्याची घटना समोर आली आहे. एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे ही घटना घडली असून नक्षलवाद्यांनी एका नादुरुस्त ट्रकला आग लावली. ...
शिक्षकांनी लोक शिक्षक या नात्याने आपली जबाबदारी पार पाडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही समाजात रूजवावी. संविधान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. ...
तालुक्यातील अरसोडा, रवी व मुल्लूर चक ही तीन गावे मिळून अरसोडा ही ग्रामपंचायत होती. मात्र अरसोडा गावाचा समावेश आरमोरी नगर परिषदेमध्ये करण्यात आल्याने गेल्या सहा महिन्यांपासून अरसोडा ग्रा.पं.मधील रवी व मुल्लूर चक ही दोन्ही गावे वाऱ्यावर पडली आहेत. ...
आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्य आहेत. या कौशल्यांना वाव देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. त्याच अनुषंगाने पोलीस विभागाकडून ‘प्रयास व प्रगती’ या योजना आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू केल् ...