राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण रूग्णालय धानोराच्या वतीने १३ ते १६ डिसेंबरदरम्यान आरोग्य व दंतशिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन समाजसेवक देवाजी तोफा यांच्या हस्ते गुरूवारी झाले. ...
गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या येथील आठवडी बाजाराच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून आता येत्या दोन ते तीन दिवसात प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. तब्बल तीन कोटी रूपयांच्या निधीतून हनुमान वॉर्डालगतच्या आठवडी बाजारात शेड, ओटे, सि ...
राज्य शासनामार्फत अहिल्याबाई होळकर त्रैमासिक पास योजना व मानव विकास मिशनच्या बसेस चालविल्या जातात. या दोन्ही योजनेंतर्गत विद्यार्थिनींना मोफत बस प्रवासाची सवलत दिली जाते. ...
धान उत्पादक गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १३ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली असताना जिल्हाभरात एकही कापूस खरेदी केंद्र नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस घेऊन राज्याची सीमा ओलांडून तेलंगणात जावे लागत आहे. ...
बारा वर्षांपूर्वी तालुक्यातील कुरूड गावच्या तरुणांनी गावात कसल्याही सुविधा नसतांना आरडाओरड केली नाही. फक्त उमेद, समध्येयाने प्रेरित मित्रांची एकी या बळावर वडसा ते आरमोरी रोडबाजूच्या जेजाणी पेपरमिल जवळील मोकळ्या जागेवर शारीरिक व्यायाम करण्यासाठी स्वखर ...
नैसर्गिक संसाधनांचा मानव व संपूर्ण प्राणीमात्रांशी संबंध आहे. विकासक्रम निरंतर राहण्याकरिता जल, जमीन, जंगल या संसाधनांची गरज आहे. या परिसरात नैसगिक साठे भरपूर आहेत. भविष्याच्या पिढीसाठी जलसाठे कायम ठेवायचे असल्यास पाण्याच्या साठ्याचे संवर्धन व पुनर्भ ...
मागील चार दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण असून अधूनमधून कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून आॅगस्ट महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. ...
गेल्या तीन वर्षात जिल्हाभरात सुमारे ४ हजार १५९ शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या शेततळ्यांच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. ...
सर्व नागरिकांचे कल्याण व प्रगती साधणारा भारतीय संविधान हा सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय ग्रंथ आहे. या संविधानाचे प्रामाणिक अंमलबजावणी करणे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे यांनी केले. ...