आॅक्टोबरच्या अखेरीस सुरू झालेली हवीहवी वाटणारी गुलाबी थंडी डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात मात्र चांगलीच हुडहुडी भरवत आहे. या थंडीने वर्षाच्या शेवटच्या दिवशी, अर्थात ३१ डिसेंबरला चांगलाच कहर केला. सोमवारी यावर्षीचे सर्वात कमी तापमान (६.४ अंश) नोंदविल्य ...
२०१७-१८ या वर्षात जिल्हा परिषदेमार्फत ५५३ विहीर बांधकामाला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ४३८ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र ११५ विहिरी अजुनही अपूर्ण आहेत. या विहिरी बांधण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत आहे. तोपर्यंत विहीर बांधकाम झाले नाह ...
२०१८ हे वर्ष अस्ताला जाऊन २०१९ चा सूर्योदय सर्वांची वाट पाहत आहे. नवी सुरुवात ही आनंदात आणि भान राखून होणे गरजेचे आहे. पण देशाचे भविष्य ज्यांच्या खांद्यावर आहे त्या तरुणाईला बेभान करून नव्या वर्षाची सुरुवात करण्याची विकृत संस्कृती जन्म घेत आहे. ...
साधारणत: नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात मिरची, वांगी, मेथी, पालक, कोथिंबीर, मूळा, गाजर या भाजीपाला पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. ही भाजीपाला पिके ऐन बहरात असताना कडाक्याची थंडी सध्या पडत असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. ...
पेसा कायद्याने आदिवासींना जल, जंगल, जमिनीचे अधिकार दिले आहेत. मात्र खनिज संपत्तीचे अधिकार प्रधान केले नाहीत. आदिवासी पट्यात सर्वाधिक खनिज संपत्ती आहे. खनिज संपत्तीचे अधिकार मिळविण्यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे राष् ...
विद्यमान शासनाने जातीयवाद वाढवून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब येथील जनतेच्या लक्षात आली आहे. त्यामुळे देशात व राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. अशी प्रतिक्रिया भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत ...
मागील अनेक वर्षांपासून बंगाली बांधवांचे प्रश्न सुटलेले नाही, त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, बंगाली समाजाचे प्रॉपर्टी कार्ड मिळाले नाही, अतिक्रमित जमिनीचे पट्टे मिळालेले नाही, असे अनेक प्रश्न अजूनही सुटलेले नाही. ...
शासनाकडून प्राप्त झालेल्या तब्बल तीन कोटी रूपयांच्या निधीतून येथील हनुमान वार्डालगतच्या आठवडी बाजारात सिमेंट काँक्रीट ओटे, रोड, नाली व शेडचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. पालिकेच्या वतीने आठवडी बाजाराच्या ठिकाणी खोदकाम सुरू करण्यात आले आहे. ...
पेसा कायद्यांतर्गत आदिवासी-मूलनिवासींना मिळालेल्या अधिकारांच्या स्मरणार्थ २४ डिसेंबर हा दिवस दरवर्षी पेसा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने समन्वयक गाव गणराज्य शिलालेख व गोंडवाना सांस्कृतिक महोत्सव कामतळा व ग्रामसभा मोहगावच्या संयुक्त विद्य ...
जिल्ह्यात आता नवीन कृषीपंपाची जोडणी उच्चदाब वाहिणीच्या सहाय्याने केली जाणार आहे. यासाठी जिल्हाभरात ६७१ रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) लागणार आहेत. यामुळे लघुदाब वाहिणीतून होणारी वीज गळती टाळता येणार आहे. ...