यावर्षीच्या खरीप हंगामातील पीकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने सोमवारी जाहीर केली. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६२ पैसे आली आहे. मात्र अहेरी आणि भामरागड तालुक्यांमधील २०८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्यामुळे त्या गावांना दुष्काळसदृश स्थि ...
वीज कर्मचारी-अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात जिल्हाभरातील वीज कर्मचारी व अभियंत्यांनी ७ जानेवारी रोजी लाक्षणिक संप पुकारला आहे. यामुळे महावितरणचे कामकाज ठप्प पडले होते. ...
क्रीडा क्षेत्राला वाव मिळण्यासाठी विविध क्रीडा साहित्यांसह क्रीडांगण अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त असणे गरजेचे आहे. गडचिरोली येथील जिल्हा स्टेडीयमचे आधुनिकीकरण व नुतनीकरण करण्यासाठी आपण आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही राज्याचे अर्थ व वनमंत् ...
चालू महिन्याचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. रेशनधारकांना अत्यंत निकृष्ट दर्जाच्या गव्हाचा पुरवठा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मागील दोन महिन्यांपासून असाच निकृष्ट गहू पुरविला जात आहे. त्यामुळे रेशनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
अनादी काळापासून समाजात जातीयवादाचे विष पेरून माणसाला माणसापासून वेगळे केले जात आहे. यातून मिळवलेल्या सत्तेच्या बळावर बहुजनांना गुलाम बनवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. याप्रती जागृत होऊन समाजात पसरविली जाणारी जातीयवादी विषमता मोडीत काढावी. ...
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व अहेरी येथील नागरिक श्रीनिवास भिमन्ना संगमवार यांच्यात जमिनीवरून वाद आहे. या वादातून राजकीय वातावरण तापल्याने रविवारी अहेरी येथील बाजारपेठ दिवसभर बंद ठेवण्यात आली. ...
अलिकडे सर्वच क्षेत्रात आव्हाने उभी ठाकली आहेत. त्याला पत्रकारिताही अपवाद नाही. आता पत्रकारिता हा व्यवसाय झाला आहे आणि या व्यवसायाशी प्रामाणिक राहणे यात गैर काहीच नाही. नैतिकतेच्या संकल्पना बदलत चालल्याने सगळ्यांशी जुळवून घेत पत्रकारिता करावी लागेल. ...
पोलीस दलाचा स्थापना दिन पोटेगाव येथे रेझिंग डे म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना शस्त्रांची माहिती देण्यात आली. तसेच नक्षल्यांविरोधात महिला हुंकार रॅली काढून जनजागृती करण्यात आली. ...
गावात शुद्ध पाणी पुरवठा करून नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्याचा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने संकल्प केलेला आहे. संपूर्ण देशात आपले राज्य प्रथम हागणदारीमुक्त झालेले आहे. ...