केंद्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी क्रीडा गटातून येथील एंजल विजय देवकुले हिची निवड झाली आहे. ...
महाराष्ट्र राज्य वनरक्षक, वनपाल संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गडचिरोली, आलापल्ली व देसाईगंज येथे ११ व १२ जानेवारी रोजी सभा घेण्यात आल्या. ...
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ परिसरात १५ ते १८ जानेवारीदरम्यान आविष्कार महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवात महाराष्ट्राच्या २० विद्यापीठातील जवळपास ६५० संशोधक विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. ...
जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर आणण्याची ताकद असणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित कोनसरी लोह प्रकल्पाच्या उभारणीचे स्वप्न जिल्ह्यातील तमाम बेरोजगारांना गेल्या वर्षभरापासून पडत आहे. परंतू त्यांचे हे स्वप्न ‘दिवास्वप्न’ तर ठरणार नाही ना, अशी शंका कधीक ...
गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मूलभतू गरजा व सोयीसुविधांकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. हे सरकार शेतकरी व सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचे काम करीत आहे. ...
आम्ही विनम्रपणे लोकांकडे जातो, हे मात्र ‘उखाड देंगे, फेक देंगे’ म्हणत गुंडांची भाषा वापरतात. ठोकशाहीच्या माध्यमातून पुन्हा सत्ता काजीब करण्याचा भाजपचा प्रयत्न हाणून पाडा आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आमचे सरकार आणा ...
भाजपप्रणित केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या आश्वासन व धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात शनिवारी ‘गाजर वाटप’ आंदोलन राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. ...
आदिवासी समाज हा संघटित समाज म्हणून ओळखला जातो. हीच संघभावना आणखी वृद्धिंगत करण्यासाठी खेळाचा उपयोग होतो. खेळ व खेळातून आलेली खिलाडीवृत्ती जीवनातील संकटांना सामोरे जाण्याचे बळ देतात, असे प्रतिपादन सर्चच्या संचालिका डॉ.राणी बंग यांनी केले. ...
शेतकऱ्यांना कृषीपंपाला वीज पुरवठा देण्याऐवजी सौरकृषीपंप अनुदानावर उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबिले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर जनजागृती शिबिर शुक्रवारी घेण्यात आले होते. ...