स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या भोंगळ व बेजबाबदार कारभारामुळे मुलचेरा नगर पंचायतीच्या सर्व १७ ही वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या गंभीर समस्येकडे नगर पंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. ...
विद्यमान केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले असून या निष्क्रीयतेबाबत जनतेमध्ये नाराजी आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जनताच या निष्क्रीय सरकारला धडा शिकविणार, असा विश्वास युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कु ...
घरासमोर उभ्या असणाºया मुलीवर लैंगिक शेरेबाजी करणाऱ्या व तिचा विनयभंग करणाऱ्या दोन युवकांना न्यायालयाने ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल गुरूवार दि.२४ ला मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एम. पाटील यांनी दिला. विशेष म्हणजे ही घटना अवघ्या आठवडाभ ...
नक्षलवाद्यांनी २२ जानेवारी रोजी भामरागड तालुक्याच्या कसनासूर येथील तीन निष्पाप आदिवासी नागरिकांची निर्घृण हत्या केल्यानंतर नक्षल्यांच्या भीतीपोटी धास्तावलेल्या कसनासूर येथील नागरिकांनी ताडगाव पोलीस मदत केंद्राचा आश्रय घेतला. ...
नक्षलवाद्यांकडून निष्पाप तीन नागरिकांची हत्या झाल्याच्या घटनेचा मानवाधिकार परिषदेतर्फे बुधवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात जोरदार निषेध नोंदविण्यात आला. नक्षल्यांकडून हत्त्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, ..... ...
आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची मोठी जबाबदारी असून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांमधील सर्वच कर्मचाऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न करून आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा सूचना गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम् ...
कुनघाडा रै. वन परिक्षेत्रातील माल्लेरमाल नजीकच्या करडोह येथील नदीतून अवैधरित्या खुलेआम रेती तस्करी सुरू असून येथील रेती कुनघाडा रै. गावात पोहोचविली जात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे वन विभागासह महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ...
गेल्या साडेचार वर्षात सरकारने केलेल्या योग्य नियोजनामुळे गडचिरोलीसह देशभरात नक्षलवाद, दहशतवादाची पिछेहाट होत आहे. याचे श्रेय सुरक्षा दलाच्या बहादूर जवानांचे आहे, असे गौरवोद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात माओवादग्रस्त जिल्ह्यांची संख्या क ...
जेमतेम तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना तिचे लग्न झाले. काही वर्षातच तिचा संसार चांगला बहरला आणि ती दोन मुले आणि एका मुलीची आई झाली. थोड्याशा मिळकतीतही तिचा संसार समाधानाने सुरू होता. पण मंगळवारची पहाट तिला दु:खाच्या महासागरात लोटणारी ठरली. ...
संक्रांतीनिमित्त महिला एकत्र येतात. यामुळे संवाद घडून येतो. संवाद हा संवेदनशील, अहिंसक, शक्ती जागृत करणारा व ऊर्जा देणारा असावा. आपल्यामध्ये एखादी व्यक्ती नाही, म्हणून तिची चुगली करणे, अशा प्रकारचा नकारात्मक संवाद न करता सकारात्मक संवाद करावा. ...