साडेचार वर्षांपूर्वी भाजपच्या पुढाऱ्यांनी जनतेला मोठमोठी आश्वासन दिले. मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. विद्यमान भाजप प्रणित सरकारने बेरोजगार युवक व शेतकऱ्यांसह सर्वांचा विश्वासघात केला, अशी टिका काँग्रेसचे माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी के ...
जिल्ह्यातील शेतकरी आता दोन हंगामी शेतीकडे वळत आहेत. धानासोबत कापसाचा पेरा वाढत आहे. यासोबत जिल्ह्यात पर्यटन विकासातून कायमस्वरूपी रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वन, आदिवासी विकास राज्यमंत्री ...
सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मुख्य मागणीकडे पालकमंत्री यांचे लक्ष वेधून घेणे तसेच अमरावती येथे ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय पेन्शन हक्क परिषदेत जास्तीत जास्त कर्मचाऱ्यानी उपस्थित राहावे, या दुहेरी उद्देशातून २७ जानेव ...
आरमोरी नगर परिषदेसाठी रविवारी मतदान झाले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आठही प्रभागांमध्ये सरासरी ७३.६९ टक्के एवढे मतदान झाले. बहुतांश प्रभागांचे मतदान ६५ ते ७५ टक्केच्या दरम्यान आहेत. ...
स्कॉय मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार पटकाविलेल्या एंजल देवकुले हिच्या खेळाची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रशंसा केली. एंजल देवकुले हिला मंगळवारी (दि.२२) राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, तर दि.२४ ला पंतप्रध ...
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका शाखा चामोर्शीच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत गटशिक्षणाधिकारी दीपक देवतळे यांच्यासोबत गुरूवारी चर्चा केली. मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. ...
सुदृढ लोकशाहीसाठी मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. कोणतीही निवडणूक असो मतदारांनी चोखंदळपणे आणि न चुकता मतदान करावे, आॅनलाईन पद्धतीने मतदाराला नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर सिंह या ...
किमान वेतनासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाभरातील सफाई कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. कृषी महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. ...