चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडबोरी येथील गोंडवाना महासंमेलनात माना समाजाला आरक्षण मिळू देणार नाही, असे कपोलकल्पित विधान आपल्या तोंडी टाकण्याचा प्रयत्न हे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उभे केलेले विरोधकांचे षडयंत्र आहे. मी माना किंवा धनगर समाजाचा नेहमी ...
शाळेतील संस्कारच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वृद्धिंगत होते. त्यामुळे ज्ञानाची देवाण-घेवाण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच सुद ...
पात्र शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे वितरित करावे, यासह इतर मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने चामोर्शी पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
चामोर्शी येथील बसस्थानकाला जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आ.डॉ.देवराव होळी यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
कोरची तालुक्यातील घाटावर सशस्त्र नक्षल्यांनी भाजीपाला वाहून नेणारा ट्रक पेटवून दिल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १ ते १.३० च्या सुमारास घडली. तसेच या मार्गावर ठिकठिकाणी झाडे तोडून व दगड रस्त्यावर मांडून ठेवण्यात आल्याने मार्ग बंद पडल्याने आज सकाळपासू ...
मानव विकास मिशनअंतर्गत जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील गावापासून शाळेपर्यंत अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थिनींना सायकलींचे मोफत वाटप केले जाते. या योजनेंतर्गत शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधि ...
येथील नगर पंचायतीत नियमित मुख्याधिकारी नियुक्त करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कुरखेडा येथे ३० जानेवारीपासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. ...
ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी शेतकरी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धी येथे एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा व समर्थन म्हणून गडचिरोली येथील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यक ...