दुर्गम भागातील व्यंकटापूर येथे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी सोमवारी अचानक भेट देऊन गावातील नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसमोर अनेक समस्या मांडल्या. सदर समस्या सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी नागरिकांना दिले. ...
जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानात विशेष कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलीस दलात सेवा देणाऱ्या चार आयपीएस अधिकाऱ्यांसह एकूण १०२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले. ...
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धानोरा पोलिसांनी सोडे मार्गालगत शेतशिवारात मंगळवारी धाड टाकून येथून मोहफूल दारूसह ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
गेल्या सात-आठ वर्षाच्या तुलनेत आता गडचिरोली जिल्ह्यातील हिवताप रोग नियंत्रणात आहे. हिवतापाचे रूग्ण वाढू नयेत, यासाठी हिवताप विभागातर्फे येत्या पावसाळ्यात विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. ...
छत्तीसगडमधील जगदलपूर ते तेलंगणामधील निजामाबाद, व्हाया सिरोंचा (महाराष्ट्र) अशा तीन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ ची गडचिरोली जिल्ह्यातील भागाची स्थिती सध्या चांगलीच वाईट झाली आहे. तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेल्या मेडीगड्डा ...
मागील वर्षी जिल्हाभरातील ६६ रेती घाटांचे लिलाव करण्यात आले होते. मात्र राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडून यावर्षी परवानगी मिळण्यास विलंब झाल्याने त्याचा परिणाम रेती घाटांच्या लिलावावर झाला आहे. आतापर्यंत जिल्हाभरातील केवळ २७ रेती घाटांच्या लिलावाची प्रक् ...
भामरागड तालुक्यातील चिचोडा येथील संत मानवदयाल प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाच्या कारभाराने परिसरातील विद्यार्थ्यांचे पालक चांगलेच वैतागले आहेत. तब्बल ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि त्यानंतर मिळालेल्या सानुग्रह अनुदानातील गैरव्यवहारप्रकरणी सदर मुख ...
उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्याना व्यक्तीमत्व विकासासाठी शहरांमध्ये समर कॅम्पचे आयोजन केले जाते. परंतू भामरागडसारख्या आदिवासी तालुक्यातील पालकांची समर कॅम्पसाठी पैसे मोजण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे या तालुक्यामध्ये समर कॅम्पचे आयोजन करण्या ...
आरमोरी तालुक्यातील कुरंडी माल येथे आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्था कुरंडी माल अंतर्गत वडेगाव येथे धानाची खरेदी करण्यात आली. परंतु येथील धानाची उचल न झाल्याने उघड्यावरच धान ठेवण्यात आले आहे. आठवडाभरापासून जिल्ह्यात अवका ...
जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील गल्लीबोळात इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांपासून वर्गातील प्रवेशित विद्यार्थी संख्या जुळविण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या दहा ते बारा दिवस ...