विरूध्द दिशेने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षकाच्या डोक्याला मार लागला. सदर घटना ३० एप्रिल रोजी सकाळी ९.१५ वाजता धानोरा-गडचिरोली मार्गावर धानोरापासून दोन किमी अंतरावर कन्हारटोला येथे घडली. ...
नगर परिषद व नगर पंचायतीतून नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांसाठीच्या शुल्कात प्रचंड प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ मे पासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी केवळ २० रुपयात मिळणाºया दाखल्यांसाठी आता ४०० ते ५०० रुपये मोजावे लागणा ...
दुर्गम व ग्रामीण भागात सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण काम जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवायफरी) प्रशिक्षीत नर्सेस करीत आहेत. मात्र इंडियन नर्सिंग कौन्सील व केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण विभागाने जीएनएम अभ्यासक्रम बंद करण्याचे नोटीफिकेशन काढले आहे. ...
उन्हाळ्याच्या सुट्या सत्कार्मी लागाव्या यासाठी शिक्षण विभागाने देसाईगंज तालुक्यातील २५ शाळांमध्ये २० ते ३० एप्रिल दरम्यान समर कॅम्प हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमात सुमारे ९५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ज्या समर कॅम्पसाठी शहरात हजारो रुपये मोजावे ...
गडचिरोली जिल्ह्यातील पक्ष्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या आरमोरी तालुक्याच्या वघाळा (जुना) येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा स्थलांतरित पाहुण्या पक्ष्यांचे आगमन झालेले आहे. मागील ४० वर्षांपासून दरवर्षी उन्हाळ्यात पक्ष्यांचे आगमन होण्याची परंपरा कायम ...
प्रत्येक शीतपेयाच्या बॉटलवरही किंमत छापली राहते. याच किमतीला शीतपेयांची विक्री करणे गरजेचे असताना दुकानदार छापील किमतीपेक्षा अधिक किमतीने शीतपेयांची विक्री करीत आहेत. याबाबत एखाद्या ग्राहकाने कारण विचारल्यास शीतपेय थंड करण्याचे चॉर्जेस असल्याचे सांगि ...
रोजगार हमी योजना व जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हाभर अनेक ठिकाणी दरवर्षी शेततळे, वनतलाव खोदले जातात. या तलावांमध्ये पावसाळ्यात भरपूर पाणीसाठा होतो. शेतकरी खरीप हंगामात वापरून उरलेले पाणी उन्हाळ्यात जनावरांसाठी उपयोगी ठरते. ...
काड्या व गवतापासून पक्ष्यांनी तयार केलेली घरटी सर्वांनीच बघितली आहेत. पोपट, घुबड, पिंजरा यासारखे पक्षी झाडाच्या बुंद्याच्या छिद्रात घरटे करतात. मातीपासून घरटे तयार करणारा पक्षी आजपर्यंत कुणी बघितला नसेल किंवा ऐकण्यातही आला नसेल. ...
पेसा अंतर्गत मोडणाऱ्या ग्रामसभांना शासनामार्फत लोकसंख्येच्या आधारावर पाच टक्के अबंध निधी मागील तीन वर्षांपासून उपलब्ध करून दिला जात आहे. प्राप्त निधीपैकी काही निधी ग्रामसभा वन्यजीव संवर्धनासाठी वापरत आहेत. मागील तीन वर्षात सुमारे १ कोटी ९४ लाख रुपयां ...
वनाच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त वनविभागाचीच असते. कारण ते त्यासाठी पगार घेतात, असा गैरसमज समाजात पसरला आहे. त्याचाच परिणाम असा की,आज जंगल झपाट्याने कमी होत आहे. उष्णता वाढ, अत्यल्प पाऊस यासह विविध दाखले निसर्ग दाखवित आहे. ...