गडचिरोली जिल्ह्याच्या अंतिम टोकावर व तेलंगणा राज्याच्या अगदी जवळ असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक विविध व्यवसाय, उद्योगधंदे व अन्य कौंटुंबिक कामाकरिता तेलंगणा राज्यात पूर्वी पुलाअभावी जात नव्हते. परंतु दोन वर्षापूर्वी गोदावरी नदीवर पुलाचे बां ...
शेती मशागतीच्या कामात यंत्राचा वापर होत असला तरी पारंपारिक साहित्याच्या माध्यमातून शेतकरी शेती मशागतीचे काम करीत आहेत. शेतीपयोगी ही अवजारे बनविणारा गाडी लोहार समाज मात्र विकासापासून कोसोदूर आहे. ...
सध्या मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे सुरू असून शेतातील काडीकचरा जाळून शेत जमीन स्वच्छ करण्यावर शेतकरी भर देत आहेत. दरम्यान कचरा पेटविण्यासाठी लावलेल्या आगीत तणसीचे ढिग जळून राख होत आहे. परिणामी पशुपालकांसमोर जनावरांच्या वैरणाचा मोठा प्रश्न निर्माण ह ...
सन १९०७ साली मुलचेरा येथे वनविभागाची विश्रामगृहाची इमारत उभारण्यात आली. सदर विश्रामगृहाची इमारत ही ब्रिटीशकालीन आहे. मात्र या इमारतीच्या देखभाल, दुरूस्तीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ही इमारत आता शेवटच्या घटका मोजत आहे. ...
२०१६ पासून जिल्ह्यातील १५०० गावे दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ हा पथदर्शी कार्यक्रम सर्च आणि राज्यशासनाच्या सहकार्यातून सुरू करण्यात आला आहे. यांतर्गत व्यापक जनजागृती, गाव पातळीवर सक्रीय संघटन, कायद्याची अंमलबजावणी करून बेकायदेशीर दारू व तंब ...
रायपूरवरून हैदराबादकडे पाईप घेऊन जाणारा भरधाव ट्रक सिरोंचा-आलापल्ली या राष्ट्रीयय महामार्गावर रेपनपल्लीनजीकच्या रिंग पुलाजवळ उलटून ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
येत्या पावसाळ्यात राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात १ कोटी ९ लाख रोपट्यांच्या लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. त्यासाठी वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग जोमाने तयारीला लागला आहे. दोन्ही विभाग मिळून ८२ हजार रोपे तयार आहेत. ...
आदिवासी विकास महामंडळाने करारानुसार भरडाईसाठी एका राईस मिलला धान भरडाईसाठी दिला असताना प्रत्यक्षात दुसऱ्याच राईस मिलमधून धान भरडाई करण्याचा प्रकार रात्री उघडकीस आला. ...
आरमोरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक विद्युत खांब रस्त्यावर असल्याने येथे अपघाताची मालिका सुरू आहे. सद्य:स्थितीत राष्ट्रीय महामार्गावर १३ विद्युत खांब असून हे खांब अपघातास निमंत्रण देत आहेत. मात्र या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ...
चामोर्शी नगर पंचायतीतर्फे नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र प्रभाग क्र.५ मधील लालडोंगरी भागात नगर पंचायतीची नळपाईपलाईन अद्यापही पोहोचली नाही. परिणामी या भागातील विहीर व हातपंपाने तळ गाठल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ...