केंद्र शासनाप्रमाणे २०० बिंदू नामावली आरक्षण, नेटसेट व प्रलंबित वेतनाबाबत लवकरच निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ व विद्यापीठातील इतर शिक्षक संघटनांची संयुक्त बैठक अधि ...
वन विभागाच्या वतीने गेल्या चार-पाच वर्षांपासून वैशाख पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्याच्या परिसरात मचान बांधून प्राणी गणना केली जात आहे. यंदाही १९ मे रोजीच्या रात्री चंद्राच्या नितळ व शुभ्र प्रकाशात वैरागड परिसरात प्राणी गणना करण्यात आली. यावेळी आरमोरी वन ...
भंडारेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी टेकडीचे खोदकाम करण्यात आले. मात्र या खोदकामामुळे या ऐतिहासिक टेकडीला धोका निर्माण झाला आहे, असे मत वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया महाराष्ट्राचे प्रभारी प्रफुल्ल भाबुलकर यांनी व्यक्त केले आहे. ...
चोर बीटी (बीजी-३) या कापसाच्या वाणाची लागवड केल्यास शेतजमीन नापीक होते. तसेच मानवाला कॅन्सर होण्याचा धोका संभावतो. त्यामुळे शासनाने या बियाणांवर बंदी घातली आहे. मात्र तेलंगणातून चोरट्या मार्गाने सदर बियाणे जिल्ह्यात आणली जात आहेत. ...
वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलमान्वये वन्यजीवांची वस्तीस्थाने अथवा वावर असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन करून सर्रास वृक्षतोड सुरू असल्याने वैरागड परिसरासह अनेक भागात ...
संपूर्ण एटापल्ली तालुक्यात एकही रेतीघाटाचा अधिकृतरित्या लिलाव झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात सध्या जी बांधकामे सुरू आहेत, ती बांधकामे चोरीच्या रेतीने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. ...
दक्षिणेकडील सिरोंचा तालुका वनवैभवाच्या दृष्टीने उत्यत्तम मानला जातो़ या तालुक्यात सोमनूर हे त्रिवेणी संगमाचे ठिकाण आहे़ सभोवताल विविध प्रजातींच्या वृक्षांनी नटलेला डोंगरदऱ्यातील निसर्गरम्य परिसर आहे. हे पर्यटनासाठी उत्तम ठिकाण असून पर्यटकाचे आकर्षणाच ...
मागील वर्षी काही तेंदूपत्ता कंत्राटदारांनी तेंदूपत्त्याची मजुरी व रॉयल्टी दिली नाही. हा अनुभव लक्षात घेता यावर्षी तेंदूपत्त्याची मजुरी मजूर नगदी मागत आहेत. ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार दिले असले तरी ग्रामसभा स्वत: तेंदूपत्त्याचे संकलन करीत ...
आरमोरी शहरातून गोळा केलेल्या सुका व ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या टाकावू कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प आरमोरी नगर परिषदेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. आरमोरी-वडसा मार्गावरील आयटीआय इमारतीच्या समोरील जवळपास चार एक ...