केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे आयईसीडीएस प्रणालीला मजबूत करण्यासाठी व पोषण सुधार करण्याकरिता संपूर्ण भारतभर ‘राष्ट्रीय पोषण मिशन’ च्या माध्यमातून आयसीडीसी-कॅश (कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर) विकसीत करण्यात आले आहे. ...
पूर्वीच्या चिमूर आणि आताच्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात सन १९६७ पासून २०१९ पर्यंत १४ सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या एकूण १४ उमेदवारांपैकी पाच उमेदवारांनी ५० टक्केपेक्षा जास्त मते मिळविली. ...
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार अशोक नेते यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांचा लोकसभा निवडणुकीत ७७ हजार ५२६ मतांनी पराभव करीत विजय संपादन केले. शुक्रवारी सायंकाळी गडचिरोली शहरातून ढोलताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली. ...
दिवसभर कार्यकर्त्यांनी गजबजून राहणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मात्र सायंकाळी ४ वाजेपर्यंत शुकशुकाट होता. खासदार अशोक नेते कार्यालयात येतील या आशेने सायंकाळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लवाजमा कार ...
आपलाच उमेदवार निवडून येणार असा भक्कम दावा करणाऱ्या कार्यकर्ते किंवा उमेदवारांचा जीव प्रत्यक्ष मतमोजणीची वेळ येते त्यावेळी किती अस्वस्थ असतो, याचा प्रत्यय गुरूवारी आला. अतितटीच्या सामन्यात काँग्रेस आणि भाजपकडून विजयाचे दावे केले जात असले तरी कोणाला मत ...
लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणाºया अशोक नेते यांना आपल्या विजयाबद्दल काय वाटते, गेल्या पाच वर्षात राहून गेलेल्या कोणत्या कामांना ते प्राधान्य देणार आहेत यावरील मुलाखत. ...
लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघात पुन्हा एकदा भाजपला कौल देत मतदारांनी अशोक नेते यांना सलग दुसऱ्यांदा संसदेत जाण्याची संधी दिली आहे. नेते यांना २१ व्या फेरीअखेर ४ लाख ७७ हजार ३६७ तर काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी यांना ४ लाख ५ हजार ७८४ मतांचे दान मि ...
Gadchiroli Lok Sabha Election Results 2019; लोकसभेसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीत भाजपचे नेते अशोक नेते यांनी ८ हजार मतांहून अधिकची आघाडी घेतल्याचे वृत्त आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी हे नेते यांच्यासमोरचे आव्हान आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून एटापल्लीची ओळख आहे. या तालुक्यात मूलभूत सोयीसुविधा अद्यापही पोहोचल्या नाही. नागरिक वीज, पाणी, रस्ते, पूल आदींपासून वंचित आहेत. तालुक्यातील बांडिया नदीवर अनेक वर्षांपासून अद्यापही पुलाचे बांधक ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग व लेखाधिकाऱ्यांकडे शिक्षकांच्या वेतन निश्चितीची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने शिक्षकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या समस्येला घेऊन विमाशिसंच्या वतीने मंगळवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देऊन त्य ...