आरमोरी तालुक्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. या तिनही कार्यालयातील प्रत्येकी एका अभियंत्यावर तालुक्याच्या विकासकामाच्या नियोजनाचा भार आहे. ...
पाणींचाईने त्रस्त झालेल्या वैरागड येथील कुंभार मोहल्ल्यातील महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून पाणीटंचाई सोडवावी, अशी मागणी केली आहे. वैरागड येथे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. यावर्षी पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात ...
रुग्णालयात पोहोचविण्यास उशीर झाल्याने पोटातील बाळासह गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची घटना एटापल्ली तालुक्यात रविवारी सकाळी घडली. प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसूर अंतर्गत येत असलेल्या सेवारी उपकेंद्रातील कोताकोंडा येथील बाली किशोर उसेंडी (२३) या गरोदर मातेल ...
दिवसेंदिवस महागाई वाढत असतानाच दैनंदिन गरजेच्या वस्तूच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामानाने नाश्ता, जेवण आदीच्या दरातही वाढ झाली आहे. सामाजिक बांधिलकी ठेवून भुकेलेल्यांना माफक दरात अन्न देणारे विरळच. परंतु आलापल्ली येथील जनकल्याण बहुउद्देशीय वि ...
कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडूच! अशी म्हण प्रसिद्ध आहे. आशिया, आफ्रिका, उष्ण कटिबंध प्रदेशात घेतले जाणारे वेलवर्गीय पिक आहे. देसाईगंज तालुक्यातील तुळशी, किन्हाळा, मोहटोला, अरततोंडी, पोटगाव, विहिरगाव, चिखली, डोंगरगाव, कुरुड, नैनपूर, विसोरा ...
ब्युटी पार्लरचा व्यवसाय उभारून कमी पैशात अधिक किमतीची वस्तू देण्याचे आमिष दाखवून शबाना उर्फ शिफा राज मोहम्मद चौधरी उर्फ शबाना मोहम्मद शेख या महिलेने देसाईगंजातील नागरिकांना पाच कोटी रुपयाने गंडविले. यापलिकडेही तिने येथील बँक आॅफ इंडिया शाखेतून तीन ला ...
गेल्या दीड महिन्यापासून अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात लग्नसमारंभाची धूम सुरू आहे. वाढत्या तापमानातही ग्रामीण भागातील अनेक लग्नवºहाडी ट्रॅक्टरमधून धोकादायक प्रवास करीत आहेत. विशेष म्हणजे, हा प्रकार सिरोंचा तालुक्याच्या अं ...
वाढत्या तापमानामुळे चामोर्शी तालुक्याच्या ग्रामीण भागातील जलसाठे कोरडे पडत आहेत. नदी, नाले, तलाव, बोड्या व विहिरींनी तळ गाठला असून तलावाच्या पाण्याला डबक्याचे स्वरूपात प्राप्त झाले आहे. परिणामी चामोर्शी तालुक्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता निर्माण ...
ट्रॅक्टर उलटून महिला शेतकरी ठार झाली तर तीचा मुलगा व पती गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी जोगीसाखरा येथे घडली. तसेच सिरोंचा तालुक्यातील निमलगुडम गावच्या फाट्याजवळ ट्रकची दुचाकीला धडक बसली. यामध्ये दोघे ठार झाले. ...
भारतीय निवडणूक आयोगाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून उपलब्ध करून दिलेला ‘नोटा’चा पर्याय यावेळी राज्यातील आदिवासीबहुल मतदार संघांमध्ये सर्वाधिक वापरण्यात आला आहे. ...