रासायनिक खतांच्या किमतीत यावर्षी शासनाने सुमारे २५ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन बिघडून तो आर्थिक अडचणित येण्याची शक्तता आहे. शेतात रासायनिक खताऐवजी शेणखत व सेंद्रीय खताचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फ त करण्यात येत असले तरी ...
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामे करण्यासाठी १२७ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये २०१८-१९ या आर्थिक वर्षात सुमारे ७४ कोटी रूपयांची कामे केली जाणार आहेत. यातील काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. ...
गडचिरोली शहराची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमीगत गटार योजनेच्या निविदेचा तिढा सुटला असून नियोजित दराच्या ०.४० टक्के अधिक दराची निविदा मंजूर करण्यात आली आहे. नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या १ जूनच्या विशे ...
पेसा अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायतींना पाच टक्के थेट निधी योजनेंतर्गत सुमारे ६ कोटी १२ लाख ७२ हजार रुपयांचा निधी आरटीजीएसद्वारे ग्रामकोष समितीच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. ...
वैरागड येथील अनिल आकरे यांच्या शेतात टॉवर लाईनच्या वीज तारा टाकून ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे खरीपातील हंगाम धोक्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पॉवर ग्रिड कार्पोरेशन अंतर्गत टॉवर लाईनचे काम केले जात आहे. ही लाईन वैरागड परिसरातून गेली आहे. खांब उभे झाल ...
एक तरी कला असावी अंगी, असे म्हटले जाते. प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे अंग बनले आहे. एखादा जिवंत व्यक्ती डोळ्याची पापणी न हलवता, गुदगुल्या लावल्यानंतरही हालचाल न करता पुतळ्याप्रमाणे दोन तास स्थिर राहत असेल तर ती एक कलाच आहे. अशी कला सुध्दा मा ...
सध्याच्या युगात प्रत्येक घरी वीज पुरवठा असणे काळाची गरज आहे. मात्र वस्तीमध्ये विजच पोहोचली नसेल तर विविध समस्यांना तोंड देत राहावे लागते. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून चामोर्शी मार्गावर दोन किमी अंतरावर असलेल्या कैकाडी समाज वस्तीत तब्बल १८ वर्षानंतर ...
ग्रामीण पाणी पुवरठा विभागामार्फत वैरागड भागासह गडचिरोली जिल्ह्यातील काही गावांमध्ये ट्रिपल फिल्टरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या माध्यमातून अनेक गावांमध्ये शुध्द पाण्याची बँक सुरू केल्याने गावातील नागरिकांना आता मोफत शुध्द पाण्याची सोय होणार आह ...
तंबाखू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने कोटपा कायदा केला आहे. या कायद्याची प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात जागतिक तंबाखू नकार दिनाचे आयोजन करण्यात आले. ...
मृग नक्षत्र जवळ येताच शेतीच्या मशागतीच्या कामांची लगबग वाढली आहे. सकाळच्या सुमारास शेतकरी वर्ग शेतात काम करीत असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धान, कापूस, सोयाबिन, तूर या पिकांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. ...