लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कुरखेडा व कोरचीसह जिल्ह्यातील सर्व आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलबिंत आहेत. या संदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करुन सुध्दा प्रश्न निकाली काढण्यात आले नाही. ...
मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी देसाईगंज तालुक्यातील कुकडी येथे नि:शुल्क दमा औषधीचे वितरण केले जाते. अनेकांना याचा लाभ घडत असल्याने दरवर्षी औषधी घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. ...
एटापल्ली तालुक्यातील एका आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्याला स्थायी करून देण्याचे तसेच जिल्हा मुख्यालयी बदली करून देण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्तापित करणाऱ्या आरोपीस एटापल्ली पोलिसांनी ७ जून रोजी अटक केले आहे. ...
गडचिरोली शहर वाहतूक शाखेला वाहने चालान करण्याच्या १० मशीन प्राप्त झाल्या. या मशीनचा शुभारंभ अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. या मशीनमुळे वाहतूक शाखेचा कारभार गतिमान व पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. ...
देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल महापणन विकास अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शेतकरी, उत्पादन संस्था व महिला स्वयंसहायता गट यांच्या बटकटीकरणासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विकासाच्या विविध योजना असून शेतकऱ्यां ...
सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर परिसरातील सोमनपल्ली भागात जोरदार वादळ आल्याने सोमनपल्ली गावापासून तीन किमी अंतरावर विद्युत खांब तुटून पडले. तसेच अनेक ठिकाणी वीज ताराही तुटल्या. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून या भागातील जवळपास १० गावांचा वीज पुरवठा ...
सिरोंचा नगर पंचायत होऊन चार वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र नियोजनाचा अभाव व नियमित मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरात रस्ते, नाल्या, पथदिवे, अतिक्रमणासह अनेक समस्या ऐरणीवर आल्या आहेत. परिणामी सिरोंचा शहर समस्यांचे माहेरघर बनले आहे. ...
तालुक्यातील अलोणी रेतीघाटातून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ११ आरोपींना न्यायालयाने एक वर्षाचा सश्रम कारावास व ५५ हजार १०० रुपये दंडाची शिक्षा ६ जून रोजी सुनावली आहे. ...
मुबलक प्रमाणात लोहखनिज असलेल्या सुरजागड पहाडावरील लोहखनिज काढण्याचे काम गेल्या ५ महिन्यांपासून ठप्प आहे. पोलिसांकडून संरक्षण मिळत नसल्यामुळे हे काम बंद आहे. या परिस्थितीला वैतागून लॉयड्स मेटल्स कंपनी हे काम गुंडाळण्याचा गांभीर्याने विचार करीत असल्याच ...