लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन न करताच बदली प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे या शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शिक्षकांचे सर्वप्रथम समायोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. ...
कुरखेडा-पुराडा मार्गावरील लेंढारी नाल्याजवळ नक्षलवाद्यांनी १ मे रोजी भूसुरूंग स्फोट घडवून आणला. या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले. या स्फोटानंतर पडलेल्या खड्ड्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. खड्ड्यावर टाकलेली गिट्टी व माती निघून जात असल ...
एका पाण्याने धानपीक मरू नये, यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली आहे. मागील तीन वर्षात ८ हजार १६४ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यापैकी ५ हजार ३४० शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहेत. तर २ हजार ८२४ शेततळे अजुनही अपूर्ण आहेत ...
धानाच्या रोवणीचा खर्च प्रचंड प्रमाणात येत असल्याने वैरागड परिसरातील शेतकरी धानाची पेरणी करण्याकडे वळत आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर काही शेतकरी पेरणी करीत आहेत. मात्र हा प्रयोग यशस्वी झाल्यास धानाची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आ ...
विद्यापीठात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मुख्य मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या वतीने १० जूनपासून आंदोलन केले जाणार आहे. ...
देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथे मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी शनिवारी दमा रोगावरचे औषध वितरित करण्यात आले. सदर औषध घेण्यासाठी देशभरातून २५ हजार पेक्षा अधिक रूग्ण कोकडीत दाखल झाले. सायंकाळी ६ वाजेपासून औषधी वितरणाला सुरूवात झाली. ...
दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी घोषीत करण्यात आला. गडचिरोली येथील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी मयुरी रामटेके हिने ९४.४० टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. ...
चंद्रपूर शहरातील बहुतेक व्यावसायिक इमारतींमध्ये फायर सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आगीसारखी घटना घडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेने आतापर्यंत अवैध कोचिंग क्लासेससह ९० व्यावसायिकांना या संदर्भ ...
शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्हा विकासाची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेवर आहे. विकासकामे गतीने करून शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न यंत्रणेने केला पाहिजे. या बाबतच्या कामांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कामचुकारपण ...