लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेकडून जलस्वराज्य व भारत निर्माण योजनेंतर्गत २००७-०८ या आर्थिक वर्षात पाणीपुरवठ्यासाठी योजना मंजूर करण्यात आल्या. याकरिता २ कोटी २९ लाख ९७ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला होता. ...
गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी खूप प्रयत्नांनी मिळविली आहे. यासाठी मोठा लढा उभारावा लागला. आजही महिलांना दारूबंदी टिकविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. आपले ध्येय्य हे दारूमुक्ती आहे. ...
पावसाळ्यात वीज कोसळून जीवित हानी घडण्याच्या घटना वाढतात. वीज कोसळू नये, यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. सावधानता बाळगल्यास स्वत:वर वीज कोसळण्याची शक्यता कमी होते, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली आहे ...
स्वतंत्र विदर्भ राज्य, अहेरी जिल्हा निर्माण करून पेरमिली गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी पेरमिली परिसरातील ३० गावातील नागरिकांनी एकजूट होऊन बुधवारी पेरमिली येथे चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन प ...
गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धान उत्पादक शेतकऱ्याला फळ पिकांकडे वळविण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. शेतकºयाला फळ पिकांची कलमे, रोपटे उपलब्ध करून देऊन त्याला योग्य मार्गदर्शन केल्यास शेतकरी फळ पिकांच्या लागव ...
प्रचंड तापमानात नागरिकांना वारंवार तहान लागत असते. मात्र प्रवासादरम्यान पाण्याची व्यवस्था न झाल्यास तहानने व्याकुळ व्हावे लागते. प्रवाशांना पाण्यासाठी त्रास होऊ नये, या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळात कार्यरत बस वाहक भगवान नामदेव जावळे यांच्यातर्फे ...
११ जूनपर्यंत ७४.५ मिमी पाऊस अपेक्षित होता. मात्र यावर्षी केवळ ४.९ मिमी एवढाच पाऊस पडला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत यावर्षी केवळ ६.६ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. मागील वर्षी ११ जूनपर्यंत ७५.७ मिमी पाऊस पडला होता, हे विशेष. ...
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा राज्य संवाद मेळावा ८ जून रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे पार पडला. जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांचा हक्क असून हा हक्क मिळविण्यासाठी आंदोलन तीव्र केले जाईल, असा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. ...
कोरची येथून एक किमी अंतरावर असलेल्या कोचिनाराच्या जंगलात भरकटलेले दोन हत्ती दिसून आले आहेत. या हत्तींना बघण्यासाठी नागरिकांनी जंगलात गर्दी केली आहे. कोचिनारा येथील गुराखी संदीप टेकाम याला दोन हत्ती जंगलात दिसून आले. ...