२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये जनजागृती करण्याकरिता स्वीप कार्यक्रमाअंतर्गत कॅम्पस अॅम्बेसिडर प्रतियोगिता राबविण्यात आली होती. अंतिमत: पात्र झालेल्या स्पधेर्कांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करून गौरवण् करण्य ...
गडचिरोली शहरातील आठवडी बाजारात रस्त्याच्या बाजुला पुन्हा वाहनांची पार्र्किंग सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून सदर वाहनधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे. गडचिरोली शहरातील आठवडी बाजार मूल मुख्य मार्गावर अगदी रस्त्याच्या बाजुला भरतो. ...
कमलापूर-छल्लेवाडा मार्गावरील चिंतलगुडम गावात ५ जुलै रोजी झाड कोसळल्याने मागील तीन दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. मागील आठ दिवसांपासून कमलापूर परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. ...
शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत उपलब्ध झाल्यास मशागतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जुलै अखेर गाठावे, अशा सूचना गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व बँकांना ...
देसाईगंजवरून नागपूरकडे प्रवाशी घेऊन जात असलेली खासगी बस व विरूध्द दिशेने येणाऱ्या युपी ७० एफटी ४६४७ क्रमांकाच्या ट्रकची समोरासमोर धडक बसली. सदर अपघात वैनगंगा नदी पुलाच्या अगदी मधोमध शुक्रवारी ३.३० वाजता घडला. या अपघातात खासगी बस चालकाला गंभीर मार लाग ...
नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या पीकांची नुकसानभरपाई देण्यासाठी दरवर्षी काढल्या जाणाऱ्या पीक विम्याच्या हप्त्यात यावर्षी वाढ करण्यात आली आहे. त्यात धानाच्या पिकासाठी गेल्यावर्षीपेक्षा हेक्टरी ७८ रुपये, सोयाबीनसाठी १८ रुपये तर कापसाच्या पिकासाठी सर्वाधिक ४ ...
दरवर्षी जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. पण यावर्षी हे अनुदान देताना जिल्हा परिषदेने हात आखडता घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे. पंचायत समित्यांपुढेही या अनुदानाचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना द्या ...
गेल्या तीन आठवड्यांपासून पालकत्वापासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला अखेर राज्याचे अर्थ व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पालकत्व लाभले आहे. त्यामुळे जिल्हावासियांच्या विकासाच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. ...
गेल्या १० ते १२ वर्षांपासून गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीतील अनेक वॉर्डात रिकामे भूखंड तसेच कायम आहेत. सदर भूखंडाकडे दुर्लक्ष होत असल्याने या भूखंडात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या भूखंडांना आता पावसाळ्यात डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ...