लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०१९ अखेरपर्यंत कोरची तालुक्यातील सर्वच २९ ग्रामपंचायतींनी गृहकर वसुलीत भरीव कामगिरी करीत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीची मिळून गृहकर वसुलीची सरासरी टक्केवारी सर्वाधिक ९८.३१ ...
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येरमनार ग्रामपंचायतीमध्ये येणाºया येरमनार, गुर्जा खुर्द, मिचगुंडा, कोरेपल्ली व कौठाराम आदी पाच ग्रामसभांनी निर्णय घेऊन करारनामा करून कंत्राटदाराला तेंदू हंगामाचे काम दिले. येथे तेंदूचे संकलन पूर्ण झाले असून मजुरांची चार द ...
एसटीच्या बनावट कार्डाला आळा घालून बोगसगिरीला पायबंद घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी यावर्षीपासून स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. सदर योजनेची गडचिरोली आगारात अंमलबजावणी करण्यात येत असून ज्येष्ठांना स्मार्ट कार्ड वितरणाचे का ...
तालुक्यातील पंदेवाही येथील गाव संघटनेच्या महिलांनी देशी दारूची विक्री करणाऱ्याच्या घरी धाड टाकून दारू विक्रेत्याला मुद्देमालासह पकडले. संजय दंडिकवार असे आरोपीचे नाव आहे. मुद्देमालासह त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...
तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या चिचोली येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन शेतकऱ्यांच्या घरानजीकच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या ११ शेळी व चार बकरे असे एकूण १५ पाळीव जनावरे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. ...
तालुक्यातील कोठी गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या मरकनार लगतच्या नाल्यावर पूल नसल्याने या भागातील नागरिकांना पावसाळ्यात वाहत्या नाल्यातील खोल पाण्यातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे नाल्यावर पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
राज्यातील काही भागात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या योजनेचे सकारात्मक फायदे सर्वत्र पाहावयास मिळाले. आरमोरी तालुक्यात ७१८ शेततळ्यांची निर्मिती झाल्याने २ हजार १५४ एकर शेती क्षेत्र सिंचनाखाली आले ...
ओबीसींच्या लोकसंख्येचा निश्चित आकडा माहित होऊन या प्रवर्गासाठी शासनाला योजना आखता याव्या, यासाठी ओबीसींची जनगणना होणे आवश्यक आहे. जनगणना करून घेण्यासाठी भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटना दिल्लीच्या वतीने लढा दिला जाईल, असा निर्धार १८ जून रोजी गडचिरोल ...