राज्यातील जातीयता, भेदाभेद कमी करून जातीय सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना अंमलात आणली. मात्र सदर योजनेच्या अनुदानासाठी शासनाकडून निधी मिळण्यास विलंब होत असून अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रण ...
ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दि.२ जुलै रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर गडचिरोलीसह जिल्हाभरात शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावली. पहाटे ३ वाजताच्या सुमारास जिल्ह्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस बरसला. त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास पुन्हा ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसा ...
आठ दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळातून अम्ब्रीशराव आत्राम यांना बाहेर पडावे लागले. तरीही पालकमंत्री म्हणून अम्ब्रीशराव आत्राम यांचे नाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर झळकत आहे. ...
१९७२ पासून हंगामी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कामगारांना ६० वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर कामावरून कमी करण्यात आले आहे. त्या कामगारांना शासनाच्या धोरणाप्रमाणे किमान तीन हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, अशी मागणी आरोग्य सेवा कर्मचारी महासंघाने केली आहे. ...
२६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले असल्याने शाळेत जाण्यासाठी बाहेर गावावरील विद्यार्थ्यांची धावपळ वाढली आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या बस पासेससाठी आष्टी भागातील विद्यार्थ्यांना अहेरीच्या आगारात जाऊन पासेस घ्यावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ् ...
नक्षलविरोधी अभियानाकरिता राज्य शासन एच १४५ या कंपनीचे हेलिकॉप्टर ७२.४३ कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. हेलिकॉप्टरच्या एकूण किमतीपैकी ९५.१८ टक्के म्हणजेच ६८.९४ कोटी रुपयांची रक्कम संबंधित कंपनीला राज्य शासनाने अदा केली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर खरेदीचा ...
अहेरीपासून १० किमी अंतरावर असलेल्या सुभाषनगर या १५ घरांच्या गावाला खड्ड्यामधील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. खड्ड्यातील गढूळ पाण्यामुळे विविध आजारांनाही बळी पडावे लागत आहे. ...
छत्तीसगड राज्यातून येणाºया बॉम्बे रॉयल कंपनीच्या व्हिस्कीच्या सहा लाख रुपये किमतीच्या बाटल्या गडचिरोली पोलीस ठाण्यातील कर्मचाºयाच्या दक्षतेमुळे पकडण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई बुधवारी चातगाव-रांगी मार्गावर करण्यात आली. टाटा पीकअप या मालवाहू वाहन ...
येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा व जिल्हा परिषद हायस्कूल या दोन्ही शाळेत तुकड्यांपेक्षा वर्गखोल्यांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. वर्गखोल्या बांधून देण्याबाबत जिल्हा परिषदेकडे अनेकवेळा पाठपुरावा करूनही ...